PUNE: राज्यातील सर्व किल्ल्यांवर भगवा व तिरंगा फडकवणार
पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदाच्या ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडूनही येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवणार आहेत. त्यासाठी महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींना सहभागी … Read more