एक वेळ कर्जाची फेररचना शक्य
उद्योजकांच्या आग्रहानंतर अर्थमंत्रालयाचा रिझर्व्ह बॅंकेबरोबर पाठपुरावा मुंबई – लॉकडाऊनमुळे कंपन्यांची उलाढाल ठप्प झाली आहे. अशा परिस्थितीत मोरॅटोरीमचा फारसा उपयोग होणार नाही. कारण हा कालावधी संपल्यानंतर बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्तेत मोठी वाढ होणार आहे. हे टाळायचे असेल तर कर्जाची एक वेळ फेररचना करण्याचा आग्रह उद्योगांनी सरकारकडे चालू ठेवला आहे. अर्थमंत्रालयाने या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा केली असून … Read more