“NDAमध्ये फूट पडणार, मध्यावधी निवडणुकीला सामोरे जावे लागणार” – माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल
रायपूर – आताच्या लोकसभा निवडणुकीत कथित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेला कौल हा मोदीविरोधी कौल् असून आता हजे सरकार केंद्रात बनत आहे, ते अल्पजीवी असेल. लवकरच एनडीएमध्ये फूट पडणार असून देशाने मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज रहायला हवे, असे विधान छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने बघेल … Read more