“भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी”
मुंबई – भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिमन्यूसारखे चक्रव्युहात अडकवल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. सुरेश नवले एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, भाजपने खासदार भावना गवळी, हेमंत पाटील व कृपाल तुमाने यांचा बळी दिला आहे. भाजपच्या भट्टीत … Read more