10 भाषांवर प्रभुत्व.. राजीव गांधींसोबत काम.. सलग 8 निवडणुका जिंकण्यात यश ! भारतरत्न जाहीर झालेल्या माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचा असा होता प्रवास
नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशाचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना मरणोत्तर देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. नरसिंह राव यांनी सलग आठ निवडणुका जिंकल्या आणि काँग्रेस पक्षात 50 वर्षांहून अधिक काळ घालवल्यानंतर ते भारताचे पंतप्रधान झाले. राव यांना भारतीय राजकारणाचे चाणक्य देखील म्हटले जाते. त्यांना भारतातील आर्थिक उदारीकरणाचे जनक मानले जाते. ते … Read more