पुणे जिल्हा | …म्हणून महाराजांनी रयतेचे राज्य उभारले

लेण्याद्री, (वार्ताहर)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराप्रमाणे सरकारचा कारभार चालल्यास खर्‍या अर्थाने सुराज्य निर्माण होणार आहे. महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करत रयतेचे राज्य उभारले. श्रीराम मंदिराची उभारणी ही आपल्या प्रत्येकाची अभिमानाची बाब आहे. छत्रपतींचे विचार केवळ मनातच नाहीत तर रक्तातच आहेत. तसेच तिथीनुसार जन्मोत्सवाच्या परंपरा कायम राखण्याचे आवाहन आमदार श्रीमंत … Read more