राज्यातील भूकंपानंतर उद्धव ठाकरे ‘एकला चलो रे’चा नारा देणार?; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचे मोठे वक्तव्य

मुंबई : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवरून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. कारण महाविकास आघाडीकडून एकनाथ शिदे अपात्र ठरणार असल्यामुळेच अजित पवारांच्या शपथविधीचा घाट घातला गेल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच … Read more

“शिंद्यांची भाकरी करपली…नवी चूल, नवा तवा”; ठाकरे गटाकडून मोदी, शाहांवर सडकून टीका

मुंबई : महाराष्ट्राच्या  राजकारणात एका बंडाला वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसऱ्या बंडाने पुन्हा एकदा सत्तेचे समीकरण पूणर्पणे बदलून टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी पुन्हा एकदा भाजपासोबत हातमिळवणी करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण यावेळी ते एकटे गेले नाहीत तर त्याच्यासोबत ९ मंत्र्यांनीही शपथ घेतली. ३५ ते ४० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा … Read more

“महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांमध्ये एवढी भीती का आहे? आम्ही आत्ता कुठे…”; केसीआर यांचा राज्यातील सर्वपक्षीयांना नेत्यांना खोचक सवाल

पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. अशी टीका राज्यातील राजकीय वर्तुळातून  करण्यात येत  आहे. दरम्यान, आज केसीआर यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर सरकोली गावात जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश … Read more

“सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार”; शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक ट्विट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधल्या शाब्दिक चकमका काही नवीन नाहीत.  ठाकरे गट आणि शिंदे गट ह शिवसेनेतील दोन्ही गट एकमेकांवर नेहमीच कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच शिंदे गटाच्या नेत्याकडून एक सूचक ट्वीट करण्यात आले आहे. या ट्विटमुळे राजकीय तर्क-वितर्कांना चांगलेच उधाण आले आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी हे ट्वीट केले असून त्यात … Read more