Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस खासदाराचे राहुल यांना आवाहन, म्हणाले “भारत जोडो यात्रा थांबवा आणि…”

पणजी – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) थांबवावी. त्यांनी विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पक्षाचे खासदार फ्रान्सिस्को सरदिन्हा यांनी सोमवारी केले. कॉंग्रेसच्या दृष्टीने भारत जोडो यात्रा अतिशय महत्वाची आहे. तळागाळात पक्षाचा विस्तार व्हावा असे सर्वच कॉंग्रेसजनांना वाटते. … Read more