कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क – छगन भुजबळ

मुंबई – मनसेने घेतलेल्या भूमिकेवरून राज्यात अशांतता निर्माण होऊ नये तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे सतर्क झाले आहे. यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी राज्यात काही ठिकाणी धरपकड केली आहे. राज्याचे पोलिस प्रशासन आपल्या जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे, … Read more