पुणे जिल्हा | निर्मिती मुर्‍हेने पटकाविले कांस्यपदक

चिंबळी, (वार्ताहर) – ऑलिम्पिक पदक विजेते स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कुरुळी (मुर्‍हेवस्ती) येथील जोग महाराज व्यायाम शाळेतील पै. निर्मिती नारायण मुर्‍हे हिने पिंपरी-चिंचवड संघाकडून खेळून कांस्यपदक पटकविले आहे. क्रीडा युवा संचनालय महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या वतीने उदगीर (लातूर) येथे या स्पर्धा पार पडल्या होत्या. यात निर्मितीने कांस्यपदक पटकविल्याने बाजार समितीचे … Read more

सातारा : सांघिक भावना ठेऊन खेळाचा आनंद घ्यावा

कामगार आयुक्त रेवणनाथ भिसले; जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवास सुरुवात सातारा : महिला व बाल विकास विभागामार्फत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अन्वये सातारा जिल्ह्यात कार्यरत बालगृहातील अनाथ, निराधार, उमार्गी, विधी संघर्षग्रस्त मुले/मुली यांच्या अंगी असलेल्या विविध कला गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरावरील चाचा नेहरू बालमहोत्सवाचे आयोजन पोलीस कवायत मैदान येथे आयोजन करण्यात … Read more

पुणे : खेळ हा खिलाडी वृत्तीने खेळावा – कृष्णकुमार गोयल

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि खडकी शिक्षण संस्था द्वारा संचालित टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय अंतर विद्यापीठ राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेचे उद्घाटन आज करण्यात आले. याप्रसंगी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  कृष्णकुमार गोयल यांनी भारतभरातून आलेल्या सोळा विद्यापीठांच्या संघातील स्पर्धकांना शुभेच्छा देताना म्हणाले की, “खेळाडूंनी नेहमी खेळ … Read more

धक्कादायक ! गेम खेळताना 14 वर्षाच्या मुलाचा इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

मुंबई – मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ भागातील एका इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून खाली पडून एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसंत ओएसिस असे या इमारतीचे नाव आहे. तर मृत मुलाचे नाव कृष्णा अग्रवाल असून तो अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अनुपम अगरवाल यांचा हा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वीच तो आईसोबत मुंबईत सुट्टीसाठी आला … Read more

रूपगंध : हा खेळ भावनेचा

आयुष्यात आपण अनेक निर्णय खरेच विचार करून घेतो की भावनेच्या भरात घेतो? कोणी आपल्याला भावनेच्या मोहपाशात अडकवू पाहात असेल तर? या व अशा प्रश्‍नांविषयी थोडेसे… कोणताही प्राणी जिवंत आहे म्हणजेच त्याला भावना आहेतच. भावना आहेत म्हणजे भावनिक गुंता हा निर्माण होणारच. या भावनिक गुंत्यात आपण कधी अगदी गुरफटून जातो. तर कधी आपण निष्ठूर होतो. आपल्या … Read more

Ultimate Kho-Kho League : ‘खो-खो’ खेळाला आंतरराष्ट्रीय ओळख देणार

पुणे  – भारतात क्रिकेट वगळता इतर खेळाडूंना म्हणावे तसे महत्त्व मिळाले नाही. खो-खोबद्दल बोलायचे झाल्यास हा आपल्या मातीतला खेळ आहे. अनेकांनी देशात खो-खो हा खेळ संपला असल्याचे म्हटले. मात्र, लीगच्या माध्यमातून आम्ही या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या उंचीवर नेण्याकरता खेळाडूंना योग्य संधी आणि पाठिंबा देणार आहोत. ही लीग येणाऱ्या काळात अनेकाच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे … Read more

रूपगंध: खेळ

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई’, हे ज्ञानेश्‍वरांनी आपल्या ओव्यांमध्ये लिहून ठेवले आहे. खेळ हा शब्द महाभारतापासून असल्याचे दिसते. माऊली या खेळाला भक्‍ती रसात न्हाऊन काढतात. संपूर्ण वैष्णव या भक्‍ती रसात खेळाने न्हाऊन मन तरतरीत करा. या संदेशात टाळमृदुंगाच्या साथीने एक मार्ग दाखवतात. शंकर-पार्वतीसुद्धा सारीपाट खेळ खेळताना उल्लेख येतो. महाभारतात मुष्टियुद्ध, कुस्ती अशा खेळांचा उल्लेख आढळतो. प्राचीन … Read more

भारताच्या फिरकी गोलंदाज राहुल शर्मावर कोसळला दु:खाचा डोंगर

सद्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने होत आहे. त्याचबरोबर कोरोनाचे दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु याच महामारीने जगभरात बऱ्याच लोकांचा बळी घेतला आहे. अशातच आता भारताचा फिरकीपटू राहुल शर्मा याच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन झाले. याबद्दलची माहिती स्वता: राहुल शर्माने ट्विट करुन दिली. राहुल शर्माने ट्विट करताना लिहले आहे की, ‘शर्मा साहब … Read more

#INDvENG : खेळाचा आनंद घेत आहे – अश्‍विन

अहमदाबाद –भारतीय संघात माझे स्थान केवळ कसोटी सामन्यांपुरतेच आहे हे मलाही माहीत आहे. पण मला मर्यादित षटकांच्या सामन्यात संघात स्थान मिळत नसल्याने मी निराश नाही उलट सध्या मी खेळाचा आनंद घेत आहे, अशा शब्दात रवीचंद्रन अश्‍विनने आपल्या भावना व्यक्त केल्या.  क्रिकेटपटू तसेच एक व्यक्ती म्हणून माझ्यात काही बदल घडवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर … Read more

Ravichandran Ashwin : खेळावरच लक्ष केंद्रित – अश्‍विन

अहमदाबाद – विक्रमांचा विचार करणे सोडून दिले आहे. त्यापेक्षा आपल्या कामगिरीवरच जास्त लक्ष केंद्रित करण्याला माझे प्राधान्य आहे, असे मत भारताचा अव्वल ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याने व्यक्त केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत अश्‍विनने 400 बळींचा टप्पा गाठला. त्या पार्श्‍वभूमीवर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या 619 बळींच्या विक्रमाला मागे टाकण्याबाबत विचारणा होत असलेल्या प्रश्‍नावर … Read more