पुणे : अटी शिथिल करून सरसकट शिष्यवृत्ती द्यावी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्र पुणे – राज्‍य सरकारने बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना अटी शिथिल करून सरसकट शिष्यवृत्ती देण्याची गरज आहे, असे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी … Read more

पुणे जिल्हा : शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करणार

खासदार सुप्रिया सुळे ः इंदापूर येथे आक्रोश मोर्चात सरकारवर घणाघात इंदापूर : सध्याचे राज्य सरकार हे स्वार्थी आहे. घर फोडा, पक्ष फोडा आमचे सरकार आल्यावर अन्याय झालेल्या शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करणार. आणी अंगणवाडी महिलांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व पूर्ण करणार, असा शब्द खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर दिला. अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे इंदापूर येथे गेल्या … Read more

पुणे जिल्हा : दिवाळीत झेंडू देणार दिलासा

वीसगाव खोरे – नवरात्रौत्सव आणि दसऱ्यामध्ये मागणीपेक्षा झेंडूची आवक वाढल्याने या फुलांचा दर 10 ते 40 रुपये प्रतिकिलोने विकला गेला, त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते; परंतु दिवाळीत हवामानातील बदलामुळे फुलांच्या बहरण्याचा हंगाम लवकर संपत आल्याने आणि त्यामुळे फुलांची आवक कमी झाल्याने फुलांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे. सध्या झेंडूला 80 ते 100 रुपये … Read more

पुणे जिल्हा : ऊस उत्पादकांना पहिला हप्ता 2500 रुपये देणार

मोळी टाकण्याच्या अगोदर नीरा भीमा, कर्मयोगी कारखान्याकडून घोषणा इंदापूर/बिजवडी – इंदापूर तालुक्‍यातीलशहाजीनगर येथील नीरा भीमा व बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना यांच्याकडून गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याअगोदरच सन 2023-24 च्या गळीत हंगामामध्ये गळीत होणाऱ्या ऊसापोटी बिलाचा पहिला हप्ता रु. 2500 प्रमाणे देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ऊस बिलाचे पुढील हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे … Read more

UP Police Retirement : योगी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय ; 50 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार सक्तीची सेवानिवृत्ती

UP Police Retirement : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचे सरकार धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जाते आजपर्यंत अनेक मोठे निर्णय घेऊन त्यांनी सर्वाना धक्का दिला आहे. आता असाच एक मोठा निर्णय योगी सरकारने घेतला असून त्याचा परिणाम राज्यातील सुरक्षा यंत्रणेवर पडणार आहे. उत्तर सरकारने पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सक्तीच्या निवृत्तीसाठी वयाची पन्नास ओलांडलेल्या … Read more

“स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या”: संजय राऊत यांची मागणी

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल ढोंगी प्रेम दाखवू नका, त्यांना भारतरत्न द्या, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच ही मागणी शिवसेना आज नाही तर मागील १५ वर्षांपासून करत असून त्यांना आजपर्यंत भारतरत्न का देण्यात आला नाही असा सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे. तसेच पुढे बोलताना संजय राऊत … Read more

पुणे जिल्हा : ज्या जागा देणार तिथेच व्यवसाय करा

राजगुरूनगर परिषदेची भूमिका : पथारीधारकांची घेतली बैठक राजगुरूनगर – शहरातील वाडा रस्त्यावरील, पुणे नाशिक महामार्गावरील आणि पाबळ रोडवरील अतिक्रमणे हटवण्यात आल्यामुळे आम्हाला दिवाळी सणामुळे पुन्हा व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी पथारी व्यवसायकांनी नगरपरिषदेत झालेल्या बैठकीत केली. राजगुरूनगर नगरपरिषदेने ठाम विरोध करत ज्या जागा नगरपरिषद मालकीच्या आहेत तेथे व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात येईल. वाडा रोड आणि … Read more

बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी – प्रदीप वळसे पाटील

पिंपरखेड भागातील बाधितांची विचारपूस जांबुत – बेट भागातील पिंपरखेड परिसरात ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक ऍड. प्रदीप वळसे पाटील यांनी केली. पिंपरखेड (ता. शिरूर) येथे (दि.29) झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी भीमाशंकर कारखान्याचे संचालक वळसे पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेत … Read more

यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू; आयकर विभागातील नोंदी आल्या समोर

मुंबई: मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची चौकशी करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती असलेली एक डायरी सापडली आहे. अधिकार्‍यांना या डायरीत ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची आणखी भेटवस्तू दिलेल्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, यशवंत जाधव यांनी डायरीतील नोंदींमध्ये ‘मातोश्री’ हा आपल्या आईचा उल्लेख असल्याचे म्हटले … Read more

मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले – नाना पटोले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच आज … Read more