पुणे | ‘बेबसी‘मधून अवयव प्रत्यारोपणाबाबत जागृती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – अवयवदानासंदर्भात सर्वसामान्य नागरिकांत अद्यापही बरेच समज, गैरसमज आहेत. अवयव प्रत्यारोपण करताना येणाऱ्या अडचणींची त्यांना कल्पना असावी; याशिवाय त्यासाठीच्या सरकारी योजना, मोठ्या औद्योगिक कंपन्यांकडून सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत होणारी मदत याबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेला बेबसी हा लघुपट नुकताच प्रदर्शित करण्यात आला. राहुल पणशीकर यांनी दिग्दर्शित केलेला हा … Read more

पिंपरी | कुदळवाडीतील नागरिकांना शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

पिंपरी, (प्रतिनिधी) – सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत त्यांचा त्रास कमी व्हावा आणि शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या अभियानाचे आयोजन कुदळवाडी येथे करण्यात आले होते. या अभियानाचा कुदळवाडीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याचे, माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी सांगितले. या अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. … Read more

इंजिनीअरिंगची नोकरी सोडून सुरु केली टोमॅटोची शेती ! सरकारी योजनांचा घेतला लाभ.. google ची झाली मदत.. आता कमावतोय लाखो

Farmer Success Story : कोविडचा काळ हा बऱ्याच लोकांसाठी सर्वात वाईट काळ होता, परंतु अनेकांनी त्याचे संधीत रूपांतर केले. एरवी गावातील लोक शेती सोडून नोकरीसाठी शहरात जात होते. पण कोविडच्या काळात कोणताही उपाय दिसत नसताना अभ्यास आणि लेखन करून अनेकांनी पुन्हा शेतीच्या कामाला सुरुवात केली. त्यापैकीच एक म्हणजे राजेश रंजन. इंजिनीअर झाल्यानंतर त्यांनी अनेक नोकऱ्या … Read more

अहमदनगर – शासकीय योजनांचा लाभ दिव्यांगांनी घ्यावा

कोरेगाव – दिव्यांग बांधवांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळावे. विविध शासकीय योजना आणि कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. वेगवेगळ्या क्षेत्रांत वेगवेगळी संधी शोधावी. पालकांनी आपल्या दिव्यांग बालकांमधील क्षमता ओळखाव्यात आणि त्यानुसार त्यांना प्रोत्साहन द्यावे. संपूर्ण प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही कोरेगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी किशोर माने यांनी दिली. कोरेगाव पंचायत समिती सभागृहात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त … Read more

पुणे जिल्हा :शासकीय योजनांचे काढले वाभाडे

राजगुरूनगर –खेड तालुक्‍यात अनेक महिला व नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित असल्याचा प्रकार नुकताच शिवसेनेनेच्या (ठाकरे गट) “होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमातून समोर आले आहे. नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांपासून आम्ही असे वंचित राहिलो अधिकारी आणि स्थनिक प्रतिनिधी यांनी कशी उत्तरे दिली याबाबत पाढा वाचला. शिंदे-फडणवीस सरकारच्या बोलघेवड्या योजना आणि फसव्या भुलथापांचे … Read more

केंद्राच्या शासकीय योजनांतून सर्वसामान्यांना आधार ; निर्मला सीतारामन

भोरमध्ये लाभार्थींबरोबर साधला संवाद बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप सक्षमीकरण करणार भोर – स्वच्छ भारत, उज्ज्वला गॅस यांसारख्या अनेक योजनांमधून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, लाभ न मिळालेल्यांना लाभ देणार आहे. केंद्राने शासकीय योजनांतून सर्वसामान्यांना आधारच दिला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचे सक्षमीकरण … Read more

कोणतेही सरकार हे कायम नसते – अजित पवार

मुंबई  -राज्यात नवे सरकार आल्यानंतर जुन्या सरकारच्या योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला जातोय. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या सरकारच्या काळात आमच्यासोबत काम केले आहे. तरीही त्यांनी जुनी कामे स्थगित करण्याचा दणका लावला आहे. कोणतेही सरकार हे कायम नसते, हे दोन्ही नेत्यांनी समजून घ्यायला हवे. असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

सरकारी योजनांसाठी CSR फंडाचा वापर नाही; अर्थराज्यमंत्र्यांचे संसदेत स्पष्टीकरण

नवी दिल्ली, दि. 22 – सीएसआर फंड म्हणजेच उद्योग संस्थांकडून सामाजिक कार्यासाठी जो निधी उपलब्ध करून दिला जातो त्याचा वापर सरकारी योजनांमध्ये केला जात नाही असा खुलासा अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी आज लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात यावर झालेल्या चर्चेच्यावेळी केला. यावेळी त्यांनी विविध राज्यांमध्ये उद्योग संस्थांकडून सामाजिक कार्यासाठी किती निधी उपलब्ध झाला याची माहितीही दिली. ते … Read more

शासकीय योजनांमधील ‘भानगडी’ थांबणार

विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक दाखवून योजनांचा घेतला जातो लाभ पुणे – शालेय योजना राबवित असताना बऱ्याचदा विद्यार्थ्यांची पटसंख्या अधिक दाखवून त्याचा लाभ घेतला जातो. आता या “भानगडी’ रोखण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करून घेण्यासाठी राज्य शासनाने खास नियोजन केले आहे. त्यांतर्गत इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण पूर्ण करण्यासाठी येत्या 31 मार्चपर्यंतची मुदत असणार … Read more