जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न; तरीही दक्षता घ्यावी : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : गेले अनेक महिने शासन प्रशासनाने केलेल्या अविश्रांत प्रयत्नातून व नागरिकांनी पाळलेल्या संयमातून पॉझिटिव्हिटी दर बऱ्यापैकी कमी झालेला असून आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने सर्वांनीच दक्षता घ्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. शनिवारी( दि.19) जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हा व शहर … Read more