जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांना मिळणार धान्य
नगर -केंद्र सरकारने देशातील 80 कोटींपेक्षा जास्त लोकांना वर्षभर मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. करोना संकटाच्या काळात घेतलेल्या या निर्णयाला सरकारने वेळोवेळी मुदतवाढही दिली आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा लाभ नगर जिल्ह्यातील 30 लाख नागरिकांना होणार असून साधारण 47 हजार मेट्रिक टन धान्याचे वाटप केले जाणार आहे. गोरगरीब … Read more