शाब्बास पठ्ठ्या! २१व्या वर्षीच ग्रामपंचायतीवर ऋतु’राज’; सर्वात तरुण सदस्य होण्याचा मान

सोलापूर – राज्यभरातील ग्रामंपचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाला. १२,७११ ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी जाहीर झाले. निकालानंतर ही निवडणूक तरुणाईच्या हातात गेल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के देत नवखे चेहरे निवडून आले आहेत. अशाच एका सोलापूरच्या २१ वर्षीय तरुणाच्या नावाची चर्चा आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यातील घाटणे येथील ऋतुराज पाटील असे त्याचे नाव असून सर्वात तरुण … Read more

कलगीतुरा रंगला ! लवकरच होणार महाविकास आघाडीचा भांडाफोड

मुंबई : राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक झाल्या या निवडणुकीच्या  निकाल समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी सत्तांतर झालं. याच निकालावरून भाजप आणि मविआमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजपाने या निवडणुकीत  सर्वाधिक जागा भाजपला मिळत असल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान  भाजपला मिळालेल्या यशाबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत … Read more

राष्ट्रवादी पुन्हा! पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत घड्याळाचाच गजर

जुन्नर, खेड, आंबेगाव, पुरंदरमध्ये शिवसेनेचीही सरशी भोर, पुरंदर वगळता कॉंग्रेसचा सन्मान पुणे – गावविकासाचा प्रारंभ जेथून होतो तेथील एकूण 747 ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली. यातील बिनविरोध वगळता इतर 649 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी लागले. यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंगेसने वर्चस्व राखले आहे. जवळपास पाचशे ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा पक्षातील वरिष्ठांनी केला आहे. याखालोखाल जिल्ह्याच्या उत्तर पट्ट्यात … Read more

Gram Panchayat Results 2021 | फलटण तालुक्‍यातील ग्रामपंचायतींवर राजे गटाचेच वर्चस्व

फलटण ( Gram Panchayat Results 2021 ) – फलटण तालुक्‍यातील 74 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून बहुतांश ग्रामपंचायतींवर राजे गटाने वर्चस्व राखले आहेत. डोंबाळेवाडी, काशीदवाडी, वाघोशी, तडवळे, रावडी खुर्द, ढवळेवाडी या सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे वर्चस्व फलटण तालुक्‍यात असल्याने त्यांच्या गटाकडे इच्छुकांची गर्दी होती. अनेक … Read more

काँग्रेस, भाजपसह सर्वांनाच आठवले गटाचा दे धक्का! ‘या’ गावात दणदणीत विजय

सोलापूर –  महाविकास आघाडीत आणि भाजपच्या दोन गटात ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक गावात चुरशीच्या लढती होत आहे. पण अशातच अक्कलकोट तालुक्यातील एका गावात मात्र रामदास आठवले यांच्या आरपीआयने सर्वांना दे धक्का दिला आहे.  अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचयातीत रामदास आठवलेंच्या आरपीआयचा दणदणीत विजय झाला आहे. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्यासमवेत पूर्ण पॅनल विजयी झाले. ७ पैकी ७ जागांवर गायकवाड … Read more

हाॅटेल मालकाचा प्रताप; पोलीस उपनिरीक्षकास धक्काबुक्की करत शिवीगाळ

मंचर – आंबेगाव तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणूक आणि करोनाच्या पार्श्‍वभूमीवर रात्रीच्या सुमारास हॉटेल बंद करण्यास सांगितल्याचा राग येऊन हॉटेलमालक व त्याच्या सहकाऱ्याने पोलीस उपनिरीक्षक व पोलीस जवानास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. ही घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे घडली. सचिन शिवाजी इंदोरे व प्रमोद इंदोरे (दोघेही रा. चांडोली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील सचिन हा … Read more

हिंजवडी, माण, मारुंजीसह परिसरात शांततेत मतदान

चोख बंदोबस्त : पोलीस आयुक्तांनी दिली मतदान केंद्रांना भेट हिंजवडी – सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे आणि कासारसाई येथील प्रमुख ग्रामपंचायतीच्या मतदान केंद्रांवर कुठला ही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. मागील ग्रामपंचायत निवडणुकीचा इतिहास पाहिला तर हिंजवडी आणि माण हे गावे अतिसंवेदनशील घोषित केली जात होती. … Read more

मतदानापुर्वीच उमेदवाराचा मृत्यू; जाणून घ्या कुठे घडली घटना

सोलापूर – मतदानाला काही तास शिल्लक राहिले असतानाच उमेदवाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सायबाण्णा बिराजदार (वय-58, रा. खैराट, ता. अक्कलकोट) असे मयत उमेदवाराचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खैराट ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सायबण्णा बिराजदार यांनी गावातील एका वार्डातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजयी होण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला होता. गुरूवारी … Read more

ग्रामपंचायत निवडणूक : मतदान केंद्रांवर प्रशासनाची करडी नजर

हिंजवडी ग्रामपंचायत अतिसंवेदनशील म्हणून घोषित हिंजवडी – हिंजवडी अतिसंवेदनशील तर माण, मारुंजी, नेरे ही आयटी परिसरातील संवेदनशील मतदान केंद्र असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस प्रशासन या केंद्रांवर करडी नजर ठेवून आहे. त्यामुळे या चारही गावांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे मुळशीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभय चव्हाण यांनी सांगितले. आज शुक्रवारी … Read more

राज्यात 34 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

मुंबई – राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल थांबला. उद्या शुक्रवार, 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. राज्यात 34 जिल्ह्यातील 14, 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातील काही … Read more