उन्हाळ्यात कोणती फळं आरोग्याच्या दृष्टीने हितावह?
उन्हाळ्यात शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते. परिणामी जास्त जेवणही जात नाही. अशा वेळी शरीरात आवश्यक असणा-या प्रोटिन्सची, कॅल्शिअमची, आणि पाण्याची कमतरता जाणवते. मग डोळ्यासमोर अंधारी येणं, लवकर थकून जाणं या गोष्टी होतात. उष्म्यानं लाही लाही होते. अशा वेळी आपल्याला साथ मिळू शकते ती रसरशीत फळांची. काही फळं जास्त रसरशीत नसली … Read more