Pune : जिल्ह्यातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता नुकसान भरपाईचे आदेश जारी

पुणे :- प्रधानमंत्री पीक वीमा योजना खरीप हंगाम २०२३ योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान या जोखमीच्या बाबीअंतर्गत जिल्ह्यातील अधिसूचित पीकविमा क्षेत्रातील बाजरी, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तूर पिकांकरिता संभाव्य विमा नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरन्स विमा कंपनी मुंबई यांना … Read more

2019-20 या वर्षासाठी अन्नधान्य, तेलबिया आणि इतर पीकांचा दुसरा सुधारित अंदाज

नवी दिल्ली :  2019-20 या वर्षासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने महत्वाच्या पीकांच्या उत्पादनाचा दुसरा अंदाज प्रकाशित केला आहे. या वर्षात अनेक पीकांचे उत्पादन सर्वसाधारण पातळीपेक्षा जास्त राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसऱ्या अंदाजानुसार देशात 291.95 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादन होईल असे अनुमान वर्तवण्यात आले आहे. 2018-19 या वर्षातल्या 285.21 दशलक्ष टन … Read more

परतीच्या पावसाने 70 टक्के पिकांचे नुकसान

पाटण तालुक्‍यातील स्थिती; मदतीची प्रतीक्षा पाटण  – पाटण तालुक्‍यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामातील भात, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. तालुक्‍यातील साधारणत: 70 टक्के नुकसान परतीच्या पावसाने झाले आहे. यावेळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने याअगोदर पडलेल्या पावसामुळे पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड … Read more

भुईमूग, सोयाबीनचे उत्पन्न घटणार

चिंबळी – गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने खेडच्या दक्षिण भागातील शेतकरी खुरपणीच्या कामात व्यस्त आहे. दरम्यान, दमदार पावसामुळे पिकांमध्ये गवताचे बारिक-बारिक तण मोठ्या प्रमाणात वाढल्याने व ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने पिके पिवळी पडली आहे. तर किडी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने यावर्षी सोयाबीन, भुईमूग, लाल मूग, उडीद आदी पिकांचे उत्पन्न घटणार असल्याचे … Read more

भुईमूग पिकाला उन्नी किडीचा प्रादुर्भाव

लाखणगाव – उन्हाळी भुईमूग पिकाला उन्नी किडीच्या प्रार्दुभावामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. औषध फवारणी करूनही किडीचा बंदोबस्त होत नसल्याने भुईमूग उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सध्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा फटका शेती पिकांना बसत आहे. उन्हाळी भुईमुगाच्या खुरपण्या पूर्ण झाल्या आहेत. खत टाकून पाणी भरण्याची कामे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. मात्र, भुईमुगाला … Read more