विकास दर वाढण्यासाठी पूरक वातावरण; रिझर्व्ह बँकेच्या अभ्यास अहवालातील माहिती

मुंबई  – भारताला विकसित देश व्हायचे असेल तर प्रदीर्घ काळ भारताचा विकास दर आठ टक्के राहण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रिझव्हर्र् बँकेच्या एका अभ्यास अहवालानुसार भारताची सध्याची परिस्थिती पाहिली तर भारताचा विकास दर दीर्घकाळ आठ टक्क्यापेक्षा जास्त राहू शकतो असे म्हटले आहे. (Complementary environment for growth rate; Information from Reserve Bank study … Read more

महागाई नियंत्रणात, विकासदर वाढविण्याकडे लक्ष देण्याची गरज – जयंत वर्मा

inflation – भारतातील महागाई आता पुरेशी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आता व्याजदर कपात करून विकासदराला चालना देण्याची गरज आहे असे वक्तव्य करणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीचे सदस्य जयंत वर्मा ( Jayant Verma Member of Reserve Bank’s Monetary Policy Committee) यांनी सांगितले की, महागाई खात्रीने कमी होण्याची शक्यता वाढली आहे. अशा … Read more

India Growth rate: ‘निर्यात वाढली तर विकास दर वाढेल’, वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडीया यांची माहिती

India Growth rate: भारत सरकारने 2047 पर्यंत कसल्याही परिस्थितीत विकसित होण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र जोपर्यंत भारताचा विकास दर दीर्घ पल्ल्यात वाढत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे उद्दिष्ट साध्य केले जाणे शक्य नाही असे दहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडीया यांनी सुचित केले आहे. ते म्हणाले की, जर … Read more

Growth Rate| विकास दर वाढण्याची गरज – सी. रंगराजन

Growth Rate| – सन 2047 पर्यंत भारताला खरोखरच विकसित देश व्हायचे असेल तर आगामी काळामध्ये भारताचा विकास दर साधारणपणे आठ टक्के इतका राहण्याची गरज आहे, असे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर सी. रंगराजन यांनी सांगितले. एवढा विकासदर साध्य केला तर भारताचे दरडोई उत्पन्न 2047 पर्यंत 13 हजार डॉलर होऊ शकते असे ते म्हणाले. सध्या भारताचे दरडोई … Read more

Economic Survey: विकासदर होणार केवळ 6.5 टक्‍के, जागतिक मंदीचा परिणाम

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातील माहितीनुसार 2023-24 या आर्थिक वर्षातील भारताचा विकासदर कमी होऊन 6.5% होण्याची शक्‍यता आहे. जागतिक मंदीमुळे भारताच्या जागतिक व्यापारावर परिणाम होणार असल्यामुळे हा विकासदर कमी होणार आहे. गेल्या वर्षी भारताचा विकासदर 8.7% होता तर लवकरच संपत असलेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर … Read more

विकासदर 9 टक्‍के होण्याची गरज, तरच भारत 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल

  हैदराबाद, दि. 16-भारत सरकारने शक्‍य तितक्‍या लवकर पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. भारत 2028 -29 या वर्षापर्यंत पाच लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होईल. मात्र, त्यासाठी या कालावधीत भारताचा विकासदर किमान नऊ टक्‍के राहणे गरजेचे आहे, असे रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने समन्वयाने … Read more

सरलेल्या वर्षाचा विकास दर समाधानकारक

नवी दिल्ली – केंद्रीय सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या माहितीनुसार सरलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 8.7 टक्के भरला आहे. सांख्यिकी विभागाने या वर्षाचा विकास दर 8.9 टक्के होईल असे अगोदर सांगितले होते. त्यापेक्षा हा विकास दर 0.2 टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. मात्र तरीही हा विकास दर समाधानकारक असल्याचे दिसून येते. जानेवारी ते मार्च … Read more

महाग इंधनाचा विकास दरावर परिणाम

नवी दिल्ली – फिट्‌च या मानांकन संस्थेने चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर कमी होऊन 8.5 टक्के इतका होईल असे म्हटले आहे. अगोदर या संस्थेने भारताचा विकास दर 10.3 टक्के राहील असे म्हटले होते. करोना संपुष्टात आल्यानंतर भारतामध्ये विविध क्षेत्रातील घडामोडी वाढणार असल्यामुळे या अगोदर भारताचा विकास दर 10.3 टक्के होईल असे आम्ही म्हटले होते. … Read more

ऑक्‍टोबर-डिसेंबरमध्ये विकास दर 5.4 टक्के

नवी दिल्ली – केंद्र सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार आक्‍टोबर- डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत भारताचा विकास दर 5.4 टक्के इतका नोंदला गेला आहे. गेल्या वर्षी लॉक डाऊनमुळे या तिमाहीत भारताचा विकास दर केवळ 0.7 टक्के इतका नोंदला गेला होता. राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे, की ऑक्‍टोबर -डिसेंबर तिमाहीतील प्रत्यक्ष विकास दर लक्षात घेऊन … Read more

ओमायक्रॉनचा विकास दरावर परिणाम

नवी दिल्ली – ओमायक्रॉनमुळे जागतिक पातळीवर पुरवठा शृखंलेत पुन्हा एकदा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी आशियाई विकास बॅंकेने (एडीबी) भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दलचा आपला मागील अंदाज कमी केला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत बॅंकेने वाढीचा अंदाज दोन वेळा घटवला आहे. भारत दक्षिण आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून गेल्या काही महिन्यांमध्ये उद्योगांना पुरवठा साखळीच्या समस्यांचा सामना करावा लागत … Read more