nagar | भाजप चारशे पार झाल्यास संविधान बदलणार- जयंत पाटील
जामखेड, (प्रतिनिधी) – भाजपजयंत पाटील यांची टीकाने जीएसटीच्या माध्यमातून जनतेचा खिसा कापला आहे. सर्व वस्तूवर जीएसटी लावला आहे. आतापर्यंत जनतेची लूट केली आहे. भाजपच्या काळात देश हा अराजकतेकडे चालला आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज करून उद्योगपतींचे पंचवीस लाख कोटी रुपये कर्जे माफ केली. यावेळी भाजपला चारशे पार निवडून दिले तर भाजप संविधान बदलायला कमी करायचा नाही, … Read more