कोविडची स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी आणि हतबल – नवाब मलिक
मुंबई – कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना कोविडची हि स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचे चित्र तयार झाले असून हायकोर्ट व सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून केंद्र सरकारवर जबाबदारी टाकण्याचे काम होत आहे. मात्र केंद्र सरकार हतबल झाल्याचे दिसत आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा … Read more