पुणे जिल्हा : पावसाच्या आगमनाने शेतकरी राजा सुखावला
वीसगाव खोरे – गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीसगाव खोऱ्यातील भात पिकाची तरव्याची रोपे तरारून आली आहेत. वेळेवर व रोज पाऊस पडत असल्याने शेतकरीराजा सुखावला आहे. गेले तीन दिवस पाऊस पडत असल्याने शेतकरी जमिनीला वाफसा येण्याची वाट पाहत आहे. यंदा अवकाळी पाऊस मे महिन्यात झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी करायला वेळ मिळाला. मशागतपूर्व शेतीची … Read more