देशाच्या राजधानीत ‘भीषण जलसंकट’; केजरीवालांनी मागितली मोदी सरकारला मदत
Delhi Water Crisis । उत्तर आणि मध्य भारतातील अनेक भाग कमालीच्या उष्णतेने त्रस्त आहे. कमाल तापमानाचे वर्षानुवर्षे जुने विक्रम मोडीत निघाले आहे. गेल्या दोन दिवसात उष्माघाताने मृत्यू झाल्याचा घटनेत वाढ झाली आहे. अशातच देशाची राजधानी दिल्लीतील उष्णतेसोबतच पाण्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. दिल्लीतील अनेक भागात भीषण पाणीटंचाई असल्याचे दृश्य सध्या चर्चेत आहे. दिल्लीतील अनेक … Read more