निवासी डॉक्टरांकडून संप मागे; राज्यातील आरोग्य क्षेत्रावरील संकट टळले

मुंबई – राज्यातील निवासी डॉक्टरांचे वेतन वेळेत मिळत नसल्याने १० तारखेच्या आत पगार तसेच विद्या वेतनमध्ये १० हजार रुपये वाढ करण्यासाठी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येईल, आदी आश्वासन सरकारकडून देण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह ठराविक तारखेला नियमित विद्यावेतन, वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती … Read more

पुणे : आरोग्य क्षेत्राकडून स्वागत

पुणे – करोना काळात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आरोग्य क्षेत्राला यंदाच्या बजेटमधून मोठ्या अपेक्षा होत्या. त्याप्रमाण काही तरतुदीदेखील करण्यात आल्या आहेत. पण, यात खासगी क्षेत्रासाठी ठोस धोरण असावे. तरतुदी केल्या जाव्यात, अशी अपेक्षा या क्षेत्रातून व्यक्‍त होत आहे. याबाबत प्रातिनिधिक स्वरुपात काही प्रतिक्रिया. करोनामुळे डिजिटल हेल्थकेअरचे महत्त्व आणखी वाढले आहे. त्यामुळे नॅशनल डिजिटल हेल्थ इको सिस्टिम … Read more

आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी सुधारणांचे सरकारचे लक्ष्य – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्‍मीरमधील जनतेला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आज आयुष्मान भारत योजनेचे विस्तारीत स्वरूप, पंतप्रधान “जे ए वाय सेहत’ या योजनेचा दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रारंभ केला. जिल्हा पंचायतीच्या निवडणुका नंतर जम्मू-काश्‍मीरमध्ये नव्या युगाचा आरंभ झाला आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. जम्मू-काश्‍मीरमधील जिल्हा पंचायतीच्या निवडणुका शांततेत … Read more

हवा आरोग्यसेवेचा हक्‍क (भाग-२)

जगामध्ये एक महाशक्ती म्हणून उदयास येण्याची मनीषा भारत बाळगून आहे. पण केवळ आर्थिक प्रगतीने ते साध्य होणार नाही. त्याकरिता देश आरोग्यदृष्ट्या मजबूत व्हायला हवा. आणि सामान्यातील सामान्य व्यक्तीला त्याचा आरोग्याचा रास्त हक्क मिळाल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणार नाही. आरोग्याच्या हक्कात निरोगी जीवन जगता येण्यासाठी आरोग्यकारक परिस्थिती उपलब्ध करणे, आरोग्याची उत्तम पातळी गाठता येण्यासाठी शासनाने आरोग्यसेवा … Read more

हवा आरोग्यसेवेचा हक्‍क (भाग-१)

जगामध्ये एक महाशक्ती म्हणून उदयास येण्याची मनीषा भारत बाळगून आहे. पण केवळ आर्थिक प्रगतीने ते साध्य होणार नाही. त्याकरिता देश आरोग्यदृष्ट्या मजबूत व्हायला हवा. आणि सामान्यातील सामान्य व्यक्तीला त्याचा आरोग्याचा रास्त हक्क मिळाल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होणार नाही. आरोग्याच्या हक्कात निरोगी जीवन जगता येण्यासाठी आरोग्यकारक परिस्थिती उपलब्ध करणे, आरोग्याची उत्तम पातळी गाठता येण्यासाठी शासनाने आरोग्यसेवा … Read more