देशात उष्णतेच्या लाटेचा कहर ; यूपी-राजस्थानमध्ये 5 तर बिहारमध्ये 12 जणांचा मृत्यू

Heatwave Deaths India । देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने कहर सुरूच आहे. अनेक शहरांमध्ये पारा ४० अंशांच्या वर कायम आहे. मात्र, या कडाक्याच्या उन्हाचा फटका नागरिकांना बसत आहे. अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. सर्वाधिक परिणाम बिहार ते राजस्थान आणि आंध्र प्रदेश ते ओडिशा या भागात दिसून आला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या … Read more

उष्णतेचा कहर ! उष्माघातामुळे देशभरात 60 जणांचा मृत्यू ; राजस्थानमध्ये परिस्थिती सर्वात गंभीर

Heatwave Alert ।

Heatwave Alert । देशात विशेषतः उत्तर भारतात तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट कायम आहे. कडाक्याच्या उन्हात लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. या सगळ्यामध्ये उष्णतेमुळे देशात 60 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. यापैकी 32 जणांच्या मृत्यूचा दुजोरा करण्यात आला आहे. तर 28 जणांच्या मृत्यूची अद्याप पुष्टी झालेली नाही. दुसरीकडे, राजस्थानमधील परिस्थिती सर्वात गंभीर … Read more

उष्णतेचा कहर ! जैसलमेर सीमेवर बीएसएफ जवानाचा उष्माघाताने मृत्यू

BSF Soldier Martyr ।

BSF Soldier Martyr । सध्या देशभरात प्रचंड उकाडा पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम वाळवंटाच्या सीमेवरही झाला आहे, जिथे तापमान ५५ अंशांच्या वर गेले आहे. या कडक उन्हामुळे बीएसएफचे जवानही हैराण झाले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जैसलमेर सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आलीय. अजय कुमार असे शहीद … Read more

Maharashtra Heatwave : उष्म्याने जिवाची लाही-लाही.! अकोल्यात सर्वोच्‍च तापमानाची नोंद

Maharashtra Heatwave – गेल्या दोन दिवसांत अकोला हे महाराष्ट्रातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. ज्यात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तसेच अकोल्यात उष्णतेच्या लाट येण्याची शक्यता आहे. ही शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कलम १४४ लागू केले आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. महाराष्ट्राच्या विदर्भात असलेल्या अकोला … Read more

राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका अन् दुसरीकडे वीजेच्या मागणीने सर्व विक्रम मोडीत काढले

मुंबई :  राज्यात एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा चांगलाच शिगेला पोहचला आहे. पार ४० अंशाच्या पुढे गेल्याने सर्वांच्याच अंगाची लाहीलाही होताना दिसून येत आहे. त्यातच  दुसरीकडे राज्याच्या वीजेच्या मागणीने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. राज्यात मंगळवारी विजेच्या मागणीने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी 29 हजार 116 मेगावॅट वीजेची मागणी नोंदवली गेली. एकट्या मुंबईची वीजमागणी ही 3 हजार … Read more

उष्णतेने मोडले सर्व विक्रम, दिल्लीत पारा 49च्या पुढे

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत उष्णतेने सर्व विक्रम मोडले आहेत. रविवारी दिल्लीतील मंगेशपूरमध्ये तापमानाने 49 अंशांचा टप्पा पार केला. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय राजधानीतील मुंगेशपूर स्थानकात 49.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर नजफगढमध्ये 49.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यासोबतच मयूर विहारमध्ये सर्वात कमी तापमान होते. येथील कमाल तापमान 45.5 अंश सेल्सिअस … Read more

नागपूरचा पारा 45 अंशावर

नागपूर – राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसत आहे. नागपूर शहरातील शहरातील आजचे तापमान 45.0 डिग्री सेल्सियस पोहचल्याची नोंद नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसभर वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावरही दुपारच्या वेळी काहीसा शुकशुकाट जाणवू लागला आहे. Severe heatwave continues across Maharashtra, mercury touches 45 degrees Celsius in … Read more