देशात उष्णतेच्या लाटेचा कहर ; यूपी-राजस्थानमध्ये 5 तर बिहारमध्ये 12 जणांचा मृत्यू
Heatwave Deaths India । देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेने कहर सुरूच आहे. अनेक शहरांमध्ये पारा ४० अंशांच्या वर कायम आहे. मात्र, या कडाक्याच्या उन्हाचा फटका नागरिकांना बसत आहे. अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. सर्वाधिक परिणाम बिहार ते राजस्थान आणि आंध्र प्रदेश ते ओडिशा या भागात दिसून आला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या … Read more