पुणे जिल्हा :दमदार पावसाने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित

पळसदेव – पळसदेव तालुका इंदापूर भागात सलग चार-पाच दिवस पावसाने हजेरी लावण्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कडक उन्हाळ्यामुळे पाण्यासाठी बळीराजा जीवाचं रान करत होता. लाखो रूपये खर्च करून शेतकरी शेतापर्यंत पाणी पोहचवण्याचा प्रयत्न करत होता. पाण्याअभावी पिके जाळून जाण्याच्या मार्गावर होती. अनेकांनी पिके आता जगातील अशी असाच सोडून दिली होती. उजनी धरणातील पाणी पातळी … Read more

देशात 7 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; महाराष्ट्र, कर्नाटकात दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नवी दिल्ली – देशात उष्णतेची लाट कायम आहे. शनिवारी, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात या 6 राज्यांमध्ये 35 ठिकाणी तापमान 42 अंशांपेक्षा जास्त नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील प्रयागराज हे 45.2 अंश तापमानासह देशातील सर्वात उष्ण ठरले. पुढील ४ दिवस उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या … Read more

Maharashtra Monsoon | ठाणे, मुंबईत मुसळधार…; 24 तासांत गोव्यात विक्रमी पावसाची नोंद

मुंबई – ठाणे, मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी अशा अनेक भागात पाऊस सुरू आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. तर, राज्यातही पाऊस जोरदार बॅटिंग करत आहेत. पुण्यात झालेल्या पावसाने अनेक घरांत पाणी शिरले आहे. रविवारी पहाटेपासून मुंबईत ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर, … Read more

जर्मनीत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती; ६०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले

बर्लिन – जर्मनीच्या दक्षिणेकडील भागात अतिवृष्टीमुळे आपत्तीजनक पूर आल्याने ६०० हून अधिक लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले आणि सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोनाऊ, नेकर आणि गुएन्झसह अनेक नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील लहान शहरे आणि काही मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर आला आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या … Read more

अफगाणिस्तानमधील पुरात ६८ जणांचा मृत्यू; सलग दुसऱ्या महिन्यात नव्याने अतिवृष्टीचे संकट

इस्लामाबाद – अफगाणिस्तानमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे किमान ६८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहीती तालिबान प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. मृतांची ही आकडेवारी प्राथमिक माहितीच्या आधारे आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या मुसळधार पर्जन्यवृष्टी होते आहे. पश्‍चिमेकडील घोर प्रांतात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे किमान ५० जणांचा मृत्यू झाल्याचे प्रांताच्या गव्हर्नरांच्या प्रवक्त्याने सांगितले. या प्रांतातील हजारो घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. … Read more

निसर्गाचा कहर ! दोन वर्षाचा पाऊस एका दिवसात ; दुबई पुरात बुडाली, ओमानमध्ये १८ जणांचा मृत्यू

UAE Floods।

UAE Floods। संयुक्त अरब अमिरातीमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसाने दुबईचे वाळवंट जलमय झालंय. रस्ते, चौक आणि दुकाने तुडुंब भरली आहेत, त्यामुळे दुबईचे लोक खूप चिंतेत आहेत. शेजारील ओमानमध्येही पावसाने असा कहर केला की पुरात १८ जणांना जीव गमवावा लागला. पावसामुळे आलेल्या पुराचा सर्वात वाईट परिणाम दुबईच्या रस्त्यांवर झाला असून त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. … Read more

नगर | अतिवृष्टीचे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे अनुदान मंजूर

शिर्डी, प्रतिनिधी – जिल्‍ह्यात २०२२ ते २०२३ या कालावधीत झालेली अतिवृष्‍टी, सततचा पाऊस, गारपीट आणि अवेळी पावसामुळे झालेल्‍या शेती पिकांच्‍या नुकसानीपोटी ६ लाख ५६ हजार ९५९ शेतकऱ्यांना सुमारे ६३७ कोटी ७८ लाख रुपयांचे मदतरुपी अनुदान मंजूर झाले. मंजूर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. जिल्‍ह्यामध्‍ये … Read more

अतिवृष्टीचे साडेपाच कोटीचे अनुदान वर्ग; आ.लहुजी कानडे यांच्या प्रयत्नांना यश

श्रीरामपूर  –  श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाचे प्रलंबित असलेले साडे पाच कोटी रुपयांचे अनुदान नुकतेच मंजूर झाले आहे. आ.लहू कानडे यांच्या प्रयत्नाने हे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी केवायसी करून अनुदान प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन आ.लहु कानडे यांनी केले आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे … Read more

Indonesia rain : इंडोनेशियामध्ये अतिवृष्टीमुळे १२ जण बेपत्ता

मेदान (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि भूस्खलनामुळे किमान १२ जण बेपत्ता झाले आहेत. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरांवरील मोठा भाग ढासळून नदीमध्ये कोसळला आहे. अतिवृष्टीमुळे नदीला पूर आला असून काठावरच्या गावांमध्ये पूराचे पाणी घुसले आहे. नॉर्थ सुमात्रा प्रांतातील प्रसिद्ध लेक टोबा जवळच्या सिमानगुलाम्पे गावाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. या भागात जाणाऱ्या … Read more

अहमदनगर – पंचनाम्यास टाळाटाळ, अधिकार्‍यांना काळे फासणार

जामखेड – पिंपळगाव उंडा व वाघासह तालुक्यातील सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पीक, ज्वारी, कांदा व तूर यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या नुकसान अनुदान देणेकामी पंचनाम्यासाठी पाठवलेले अधिकारी योग्य त्या पद्धतीने पंचनामे करत नसून टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून संताप व्यक्त केला. जर पंचनामे व्यवस्थित … Read more