” पवारांनी मदत केली नसती, तर आनंद दिघे कधीच”; जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणावर बोलताना आता जितेंद्र आव्हाडांनी “ठाण्याच्या राजकारणात आता मैत्री उरली नाही, येथे स्पर्धा निर्माण झाली आहे,” असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार आणि आनंद दिघे यांच्यातील राजकीय मैत्रीचा एक किस्सा सांगितला आहे. ते ठाण्यात बोलत होते. आनंद दिघे … Read more