नगर : कचेरी झाली आता हायफाय!

कागदी टपालाला नो एन्ट्री : शासकीय कार्यालयांना “ई-ऑफिस’ सक्तीची रवींद्र कदम नगर – शासन दरबारी सर्वसामान्य व्यक्तींच्या कामांना वेग यावा, ते जलदगतीने पूर्ण होऊन कामांमध्ये गतिमानता येण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने आता जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणाना विविध आदेश, कार्यालयानी कामकाज “ई-ऑफिस’ प्रणाली सक्तीची केली आहे. यामुळे आता जिल्हाधिकारी कार्यालयात कागदी टपाला नो ऐन्ट्री करण्यात … Read more