सांगलीचा तिढा दिल्ली दरबारी…. विश्वजीत कदम, विशाल पाटील काँग्रेस श्रेष्ठींच्या भेटीला

Vishwajit Kadam | Vishal Patil | Sangli Lok Sabha – महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेच्‍या जागेवरील तिढा वाढत असून तो दिल्‍ली दरबारी पोहोचला आहे. यासाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिल्लीत वरिष्‍ठ नेत्‍यांची भेट घेतली. दुसरीकडे सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गट लढवत असल्याचे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना … Read more

“महाराष्ट्रात कॉग्रेसने लोकसभेच्या 25 जागा लढवाव्या..” राज्यांतील नेत्यांनी हायकमांडपुढे मांडली भूमिका

नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणुकीत कॉग्रेसने महाराष्ट्रात किमान 25 जागा लढविल्या पाहिजे असे मत राज्यातील नेत्यांनी दिल्लीतील नेत्यांपुढे व्यक्त केले. भाजप आणि कॉग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसह देशभरातील तमाम राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून भाजपविरोधात एकच संयुक्त उमेदवार उतरविला जाणार आहे. अशात, कॉग्रेसने इंडिया आघातील घटक पक्षांशी चर्चा … Read more

“शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना मिळणार डच्चू ” ; एकनाथ खडसे यांचा मोठा दावा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना  उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ मे रोजी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे. एका … Read more

आमच्या पक्षात हायकमांडने घेतलेला निर्णय अंतिम असतो – नाना पटोले

मुंबई – राज्यसभा उमेदवारीवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. आमच्या पक्षात हायकमांडने घेतलेला निर्णय अंतिम असतो. त्यामुळे उमेदवारीवरून हायकमांड यांनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी स्वागतच केलं आहे. असं स्पष्टीकरण महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे. पुढे ते म्हणाले की, इम्रान प्रतापगढी यांच्यासारख्या तरूण आणि उत्साही कार्यकर्त्याला राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे. दरम्यान, … Read more

“जर तो पक्षाकडून झालेला अपमान नाही तर मग…”; हरिष रावत यांच्या दाव्यावर अमरिंदर सिंग यांची संतप्त प्रतिक्रिया

नवी दिल्ली : गेल्या तीन आठवड्यांपासून पंजाबमध्ये सुरू  राजकारण काही केल्या संपता संपत नाही. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी १८ सप्टेंबर रोजी पदाचा राजीनामा दिल्यापासून या वादाला सुरूवात झाली. दरम्यान, काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरिष रावत यांनी अमरिंदर सिंग यांच्यावर उलट टिप्पणी केल्यामुळे अमरिंदर सिंग यांनी संतप्त प्रतिक्रिया देत मनातली खदखद बोलून दाखवली आहे. हरीश … Read more