पश्‍चिम घाटातील वनसंपदेचे जतन करण्याची गरज

वाई : सह्याद्री पर्वतरांगा किंवा पचिम घाट भारताच्या पश्‍चिम समुद्रकिनारपट्टीलगत उभी असलेली डोंगरांची रांग आहे. पचिम घाट हा जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या आठ वारसास्थळांपैकी एक आहे. सह्याद्रीच्या घाटात वनस्पती, वन्यजीवांच्या असंख्य प्रजाती आढळतात. संपूर्ण भारतात समृद्ध वनसंपदा पश्‍चिम घाटाला लाभली असून या संपदेचे जतन होणे काळाची गरज आहे. निसर्गसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी प्राण्यांच्या शिकारी व वारंवार … Read more