काहींचा समाजात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न; कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा – गृहमंत्री वळसे पाटील

मुंबई – देशात अनेक ठिकाणी वेबसाईट हॅक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्रातही असे काही प्रकार समोर आले असून महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख एडीजी मधुकर पांडे याविषयची अधिकची माहिती माध्यमांना देतील. राज्य सरकारच्यावतीने या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी … Read more

धार्मिक वाद निर्माण करुन राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न – गृहमंत्री वळसे पाटील

मुंबई – देशात सध्या मंदिर-मशिदीवरुन धार्मिक वाद सुरू आहेत. हा विषय काढून राज्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गोष्टीला इतके महत्त्व देता कामा नये. हजारो वर्षांपूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या आधारावर आता धार्मिक वाद निर्माण करुन एक अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व निषेधार्ह असून पोलिसही याचा गांभीर्याने … Read more

राज्यात आणखी एक पोलीस आयुक्तालय; गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती

नांदेड  – नांदेड येथील वाढलेली लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. आज झालेल्या बैठकीत याबाबत विचार विनिमय करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आज घडीला 36 पोलीस स्टेशन आहेत तर महानगरामध्ये 12-14 पोलीस स्टेशन आहेत. एका पोलीस अधिक्षक कार्यालयासाठी हा मोठा भार आहे. नांदेड जिल्हा … Read more

कायदा सर्वांसाठी समान – गृहमंत्री वळसे पाटील

मुंबई – ध्वनीक्षेपाबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्व राज्यांसाठी सारखाच बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधारे राज्य शासनाने जुलै 2017पर्यंत वेळोवेळी शासननिर्णय जारी केले आहेत. त्या शासन निर्णयांची अंमलबजावणी सुरु आहे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही गृहविभागाची प्राथमिकता आहे. समाजात तेढ वाढेल, कायदा-सुव्यवस्था बिघडेल, अशी वक्तव्ये कुणी करु नयेत. असे … Read more

कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यास पोलिस सज्ज, मनसेच्या अल्टिमेटवर गृहमंत्री वळसे पाटील यांचे प्रतिपादन

नागपूर – महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या आघाडीवर पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत, राज्यात कोठलीही आगळीक होऊ दिली जाणार नाही असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. मनसेने मशिदींवरील लाऊडस्पीकर काढण्यासाठी 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. त्या संबंधात गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे. नागपुरात पत्रकारांशी बोलताना वळसे पाटील म्हणाले की, राज्याचे पोलिस महासंचालक या विषयावर … Read more

वाद मिटणार! लाऊडस्पीकरसाठी लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वे – गृहमंत्री वळसे पाटील

मुंबई – राज्यात ध्वनीक्षेपक वापरण्याबाबत आता नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली जात आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त लाऊडस्पीकरच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करतील, जी येत्या काही दिवसांत जारी केली जातील, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपने मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवरील … Read more

महिला व बालकांवरील अत्याचारास जरब बसण्यासाठी शक्ती विधेयक : गृहमंत्री वळसे-पाटील

मुंबई : बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र या गुन्ह्यासाठी शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करून कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बलात्कारासंबंधी गुन्ह्यात मृत्युदंड करण्यासंदर्भातही तरतूद करण्यात आली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत हे विधेयक मांडताना सांगितले. राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचारास आळा बसावा यासाठी असलेल्या शक्ती फौजदारी … Read more

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे – गृहमंत्री वळसे पाटील

जळगाव – राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडीचणी, समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्या सोडविणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याने त्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्या. मुंबई यांच्याकडून बांधण्यात आलेल्या जळगाव येथील 252 पोलीस कर्मचारी निवासस्थान … Read more

“त्रास देणाऱ्यांना राज्य सरकार पुरून उरेल”; गृहमंत्री वळसे पाटील यांचा भाजपवर घणाघात

आंबेगाव तालुक्‍यात राष्ट्रवादीचा मेळावा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत नाराजांची धास्ती महाळुंगे पडवळ – राज्य सरकारला कितीही त्रास दिला तरी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार. आपल्याला त्रास देणाऱ्याला आपण पुरून उरणार, असा घणाघात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर केला. कळंब-चांडोली जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. कळंब येथे … Read more

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर – गृहमंत्री वळसे पाटील

नागपूर  : राज्यातील पोलीस दलाच्या सक्षमीकरणासोबतच बदलत्या काळातील गुन्ह्यांचे स्वरुप लक्षात घेऊन गुन्हे अन्वेषणाकरिता आधुनिक तंत्रज्ञान व साधनांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी पदभरती करण्यात येत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज सांगितले. नागपूर येथील वनामती सभागृहात आयोजित पोलीस विभागाच्या विविध इमारतींच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. … Read more