केदारनाथमध्ये प्राण्यांना अमानुष वागणूक, 62 दिवसांत तब्बल ‘इतक्या’ घोडे-खेचरांचा मृत्यू; दिवसभरात करतात दोन-तीन फेऱ्या
डेहराडून – देवभूमी केदारनाथ यात्रेत भाविक व त्यांचे सामान वाहून नेणाऱ्या घोडे-खेचरांना अमानुष वागणूक दिली जात आहे. गौरीकुंड येथे चार घोडे-खेचर सवारी घेऊन येताच त्यांना लगोलग 18 किमीच्या त्याच मार्गावर रवाना केले जाते. भगवंताच्या नावावर त्यांना मिळणारी अमानुष वागणूक मन पिळवटून टाकणारी आहे. स्थानिकांचा पैशांचा हव्यास मुक्या जनावरांच्या प्राणावर उठला आहे. गेल्या 62 दिवसांत सुमारे … Read more