“पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते”- कांचन गिरी

नवी दिल्ली : साध्वी कांचनगिरी यांनी पुढील १० वर्षात भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ शकते असे मत व्यक्त केले आहे. तसेच त्यावेळी हिंदूंना भारतात शरणार्थी व्हावं लागेल, असा दावा केला आहे. त्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईतील कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी हिंदू राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे असे … Read more