BSNLच्या या प्लॅनने Jio-Airtel-Vi ला फोडला घाम, 398 रुपयांत अनलिमिटेड डेटा आणि बरंच काही

नवी दिल्ली – आजच्या काळात आपण सर्वजण स्मार्टफोन वापरत आहोत आणि हे दूरसंचार कंपन्यांशिवाय होऊ शकत नाही. खाजगी आणि सरकारी दोन्ही कंपन्या त्यांच्या ग्राहकांना जे कमी खर्चात जास्तीत जास्त लाभ देऊ शकतात अशा प्रीपेड आणि पोस्टपेड योजना प्रदान करण्याचा प्रयत्न करतात. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने एक धमाकेदार प्लॅन आणला आहे, ज्याची Jio, Airtel आणि Vi … Read more

Vodafone stock : व्होडाफोनचा शेअर उसळला 28 टक्‍क्‍यांनी

मुंबई – दूरसंचार क्षेत्राला केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केल्यानंतर व्होडाफोन आयडिया या कंपनीच्या शेअरचा भाव गुरुवारी तब्बल 28 टक्‍क्‍यांनी वाढला. व्याडाफोन आयडिया कंपनी आर्थिक अडचणीत आली होती. त्यामुळे या कंपनीने केंद्र सरकारकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. याचा विचार करून केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. कालही या कंपनीच्या शेअरच्या भावात तीन टक्‍क्‍यांनी वाढ झाली. … Read more

व्होडाफोन-आयडियाचं बीएसएनएलमध्ये विलीनीकरण नाही

नवी दिल्ली – केंद्र सरकार आर्थिक संकटात असलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेडला सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल एमटीएनएलमध्ये विलीन करू इच्छित नाही. सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल एमटीएनमध्ये विलीनीकरण न करण्याची अनेक कारणं आहेत. व्होडाफोन आयडिया कर्जबाजारी कंपनी आहे. तसेच व्यवसायात तोटाही होत आहे. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. दुसरीकडे व्होडाफोन आयडियाने व्यवस्थापनात कमकुवत धोरणं अवलंबल्याने तोटा … Read more

व्होडाफोन,आयडीया बंद पडल्यास सरकारला मोठा फटका

नवी दिल्ली : व्होड़ाफोन आयडीया कंपनीकडे स्पेक्ट्रम शुल्क आणि एजीआरपोटी सुमारे 16 लाख कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे साचत आलेला तोटा आणि भरभक्कम कर्ज यामुळे ही कंपनी बुडाली तर सगळ्यात मोठे नुकसान सरकारचे होणार आहे, केवळ सरकारचेच नाही तर या कंपनीचे बँकांकडे असणारे 23,000 कोटी रुपयांचे कर्जही बुडीत खात्यात जाणार आहे. कंपन्यांच्या इतिहासातील सगळ्यात मोठा … Read more

व्होडाफोन आयडियाच्या शेअरची घसरण चालूच

मुंबई – व्होडाफोन आयडिया कंपनीवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे कालपासून या कंपनीच्या शेअरची घसरण चालू आहे. बुधवारी या कंपनीचा शेअर 19 टक्‍क्‍यांनी कोसळला. कंपनीची परिस्थिती खराब होत असतानाच व्होडाफोन आयडिया कंपनीचे बिगर कार्यकारी अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने बिर्ला यांचा राजीनामा स्वीकारला असून या जागेवर हिमांशू … Read more

62 वर्षांपूर्वीं प्रभात : शासनविरहीत समाज जयप्रकाश यांची कल्पना

पुण्याच्या नागरिकांच्या प्रचंड सभेत महाराष्ट्र जनता आघाडीची स्थापना  आचार्य अत्रे, बापट, कोठारी, ठाकरे प्रभूतींची जनतेस हाक पुणे, ता. 30 – “समितीच्या तलवारीला पोलादी पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जनता आघाडीची स्थापना करण्यात येत आहे. समितीमधील दोष दूर करण्याचा प्रयत्न विचारपूर्वक झाला पाहिजे. या ऐतिहासिक गरजेमधून या आघाडीचा जन्म झालेला आहे,’ असे उद्‌गार आज आचार्य प्र. के. अत्रे … Read more

पावसामुळे व्होडाफोन-आयडियाचे नेटवर्क विस्कळीत

मुंबई – काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात काही ठिकाणी निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आज राज्यभरात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या ग्राहकांना कनेक्‍टिव्हिटीच्या समस्येला सामोरे जावे लागले. दिवसभर व्होडाफोन आयडिया कंपनीच्या मोबाइलधारकांना कनेक्‍टिव्हिटी मिळत नव्हती. त्यामुळे या ग्राहकांना कोणाशीही मोबाइलवरून संपर्क साधता येऊ शकत नव्हता किंवा या ग्राहकांशीही संपर्क साधला जाऊ शकत नव्हता. ज्या ग्राहकांच्या मोबाइलला कनेक्‍टिव्हिटी … Read more

निवृत्तीचा विचार नाही – दीपा

नवी दिल्ली  –टोकियो ऑलिम्पिकच नव्हे तर आणखी दोन ऑलिम्पिक खेळण्यासाठी सज्ज आहे, असे मत भारताची ऑलिम्पिकपटू जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने व्यक्त केले आहे. दीपाची तयारी कसून सूरू असल्याचे विश्‍वेश्‍वर नंदी या तिच्या प्रशिक्षकांनी सांगितले आहे.  रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या जवळ गेलेल्या दीपाला त्यावेळी जरी यश आले नव्हते तरी आता पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक … Read more

आता मोफत इनकमिंग कॉल होणार बंद ?

पुणे: टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये मागील तीन वर्षांपासून टेरिफ युद्ध रंगलेले सर्वानी पहिले आहे. परंतु आता हे टेरिफ युद्ध संपण्याच्या वाटेवर आहे. कारण आता एफयुपीच्या नव्या वादाने डोके वर काढले असून जिओ, व्होडाफोन, एअरटेल या कंपन्यांनी त्यांचे रिचार्जचे दर वाढविले आहेत. तसेच लवकरच इनकमिंग कॉल साठी देखील शुल्क आकारले जाणार आहे. १९९५ च्या सुमारास आपल्याकडे मोबाईल … Read more

“आयडिया’ची “रेंज गुल’; ग्राहक वैतागले

सोमाटणे – मोबाइल कंपन्यांच्या बंद पडलेल्या टॉवर्समुळे मोबाइलवरुन केलेला कॉल जोडला जात नाही, तसेच इंटरनेटला वेगही हवा तसा मिळत नाही. त्यामुळे लोणी भापकर येथील मोबाइल ग्राहकांनाच मानसिक त्रासाबरोबरच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्‍त केली जात आहे. मावळ तालुक्‍यासह पिंपरी-चिंचवड शहरात काही वर्षांपूर्वी आयडिया कंपनीचा टॉवर उभारण्यात आला होता. त्यामुळे येथे बहुतांश … Read more