पुणे : अभय योजना राबवण्यास सरकारची मान्यता ; मुद्रांक शुल्क दंडात मिळणार सवलत

पुणे : मुद्रांक शुल्क दंड सवलत अभय योजना राबवण्यास सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क कमी भरल्याने त्यावर दंड आकारून ती वसुलीची कार्यवाही सुरू असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. महसुली उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी ही अभय योजना राबवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी, तर … Read more

संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले,”पक्षांतर नार्वेकरांचा छंद आणि त्याला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय”

मुंबई : शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “राहुल नार्वेकर शिवसेनेचे उरलेले १६ आमदार अपात्र कसे होतील यावर लंडनमधून प्रवचन देत आहेत”, असा आरोप राऊतांनी केला. तसेच पक्षांतर हा नार्वेकरांचा छंद आहे आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय असल्याची सडकून टीकाही राऊतांनी केली. आज … Read more

विकासकामे, योजनांची गतीने अंमलबजावणी करा

सातारा – जिल्हा परिषदेमार्फत होणारी विकासकामे, राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व खातेप्रमुखांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी यांनी दिल्या. दरम्यान, लंपी स्किनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग गतीने उपाययोजना राबवत असून पशुपालकांना नुकसानभरपाई मंजूर करण्यासाठी आठवड्यातून दोन बैठका घेण्यात येतील, अशी माहिती श्री. खिलारी यांनी यावेळी दिली. जिल्हा … Read more

जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचे काय ?

सातारा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला उद्या दि. 20 रोजी नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. तेव्हाच्या सरकारने जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्रात लागू केला. मात्र, त्यानंतर राज्यात तीन वेळा सरकार बदललं पण कायदा निर्माण झाल्यावर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीचे नियम झालेले नाहीत, असा प्रश्‍न समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात गेल्या … Read more

रिक्षांचीही भाडेवाढ ; 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी

आठ महिन्यांत दुसऱ्यांदा निर्णय पुणे  – पुणे आणि पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रांतील रिक्षांची भाडेवाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे. दि. 1 ऑगस्टपासून नवे दर लागू होतील. दरम्यान, मागील आठ महिन्यांत दुसऱ्यांदा भाडेवाढ झाल्याने रिक्षाचालकांनी समाधान व्यक्‍त केले असले, तरी सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. वाढलेल्या इंधनदराच्या पार्श्‍वभूमीवर भाडेवाढीची मागणी विविध रिक्षा … Read more

“कोणत्याही मुस्लीम महिलेला तिच्या नवऱ्याने तीन विवाह करावेत असं वाटत नाही”; हिमंता बिस्वा यांचे महत्वपूर्ण विधान

नवी दिल्ली : देशात कलम  ३७० रद्द झाल्यानंतर आता सर्वत्र समान नागरी कायद्याची चर्चा आणि मागणी जोर धरू लागली आहे. याच विषयावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. बिस्वा यांनी कोणत्याही मुस्लिम महिलेला तिच्या नवऱ्याने तीन विवाह करावेत असे कधीच वाटत नाही,असे म्हटले आहे.त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आसामचे … Read more

सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करा – मंत्री वडेट्टीवार

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गाकरिता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. मंत्रालयातील दालनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविण्याबाबत मंत्री वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इतर … Read more

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर – कृषीमंत्री भुसे

मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशामध्ये 3218 अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एकूण 579 अर्जाना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्रप्रदेश 321, कर्नाटक 295, मध्यप्रदेश 292, उत्तरप्रदेश 229, तमिळनाडू 206, मणिपूर 183, तेलंगणा 170, हिमाचल प्रदेश 158, ओडिसा 150, पंजाब 143 व राजस्थान 107 असे इतर … Read more

घर खरेदीदारांना दिलासा! रेडी रेकनरचे दर कमी करण्याच्या तरतुदींची अंमलबजावणी

2018 मध्ये करण्यात आली मुद्रांक कायद्यात सुधारणा शहरातील काही भागांतील घरांचे दर होणार कमी पुणे – रेडी रेकनर अर्थात जमिनीच्या वार्षिक बाजारमूल्य कमी करण्याची तरतूद मुद्रांक कायद्यात 2018 मध्ये करण्यात आली आहे. यानुसार ज्या भागात प्रत्यक्ष रेडी रेकनरचे दर आणि खरेदी-विक्रीचे दर यामध्ये तफावत आहे, या परिसरातील रेडी रेकनरचे दर पहिल्यांदाच कमी करण्यात येणार आहे. … Read more

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात आघाडीवर – कृषी मंत्री भुसे

मुंबई :- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यासाठी कृषी विभागाने नियोजनबध्द प्रयत्न करावे, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत या योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे 7 हजार 554 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बँकेकडे सादर प्रकरणे … Read more