सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व द्या..! दहीहंडी पथकांची मागणी

मुंबई – दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी आता गोविंदा पथकांचा सराव जोरदार सुरु झाला आहे. बाळगोपाळांच्या उत्सुकतेत ढाकुम्माकुमचा आवाज आतापासूनच सर्वांच्या कानात घुमू लागला आहे. दहीहंडी हा मुंबईतील मोठ्या सणांपैकी एक आहे. त्यात गोविंदा पथकांचे मनोरे आणि सेलिब्रिटींची मांदियाळी असे हे समीकरण आहे. दरम्यान, यंदाच्या दहीहंडीपूर्वी “सेलिब्रिटींपेक्षा बाळ गोपाळांना अधिक महत्त्व … Read more

International Women’s Day 2023 : ८ मार्चला महिला दिन का साजरा करावा? थीम, इतिहास, महत्त्व

मुंबई –  8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात.  महिलांनी सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक आर्थिक विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे निरीक्षण केले आहे. महिला दिन पूर्वग्रह, रूढी आणि भेदभावापासून मुक्त आणि वैविध्यपूर्ण, न्याय्य आणि सर्वसमावेशक असलेल्या लैंगिक-समान जगाची मागणी करतो. या दिवसाची तारीख, इतिहास, महिला दिनाचे महत्त्व याविषयी सविस्तर जाणून  घेऊया… आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी … Read more

राऊतांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही

सातारा  – आमच्या घराण्याचे पुरावे आम्हालाच मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही. आता महाराष्ट्रात कोणीही खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याला फार महत्त्व देत नाही, असे प्रत्युत्तर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राऊत यांनी राजघराण्यावर केलेल्या टीकेला दिले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्क अभियान सुरू असून, त्यासाठी खा. राऊत हे पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या … Read more

आता तरी कळणार का अग्निशामकचे महत्त्व

आगीत कंपनी जळून खाक ः दोन अग्निशामक बंब आले; पण आग विझविली नाही वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायतीकडे स्वतःचे अग्निशामक दल नाही. त्यामुळे वडगाव मावळ परिसरात लागलेली आग विझविण्यासाठी इतर ठिकाणाहून अग्निशामक दलाला पाचारण करावे लागत आहे. त्यामुळे वडगाव मावळ हद्दीतील एका कंपनीला बुधवारी आग लागली त्यात ती भस्मसात झाली. त्यामुळे आता तरी वडगाव नगरपंचायतीला … Read more

जगातील युद्धजन्य परिस्थितीत आचार्य तुलसींचे अणुव्रत महत्त्वाची – राज्यपाल कोश्यारी

मुंबई : आज जगात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असताना तसेच वैयक्तिक स्तरावर मनुष्य अशांत असताना जैन आचार्य तुलसी यांनी सुरु केलेली अणुव्रत चळवळ शांतीच्या पुनर्स्थापनेसाठी अतिशय महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. आचार्य तुलसी यांनी सन १९४९ मध्ये सुरु केलेल्या अणुव्रत आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शंखनाद अणुव्रताचा’ हा कार्यक्रम राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत … Read more

आज रात्री तासाभरासाठी जगभरात लाईट बंद होणार; साजरा होणार “अर्थ अवर”

नवी दिल्ली : आज रात्री जगभरात अर्थ अवर साजरा करण्यात येणार आहेत. पृथ्वीच्या संरक्षणासाठी आणि सुधारणेसाठी मार्चचा शेवटचा शनिवार दर वर्षी ‘अर्थ अवर’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री 8.30 ते 9.30 या वेळेत जगभरातील कोट्यावधी लोक एका तासासाठी लाईट बंद करतात. पृथ्वीला अधिक चांगले करण्यासाठी आपला एकताचा संदेश या माध्यमातून दिला जातो. पर्यावरण … Read more

नोंद : बांगलादेश दौऱ्याचे महत्त्व

– कल्याणी शंकर करोना वैश्‍विक महामारीने दस्तक दिल्यानंतर म्हणजेच जवळपास एक वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रथमच परदेश दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 मार्चला बांगलादेशच्या दौऱ्यावर जात आहेत. ही भेट खूपच महत्त्वाची मानली जात आहे. कोविड संसर्गानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच परदेश दौरा असेल. मोदींच्या भेटीतून उभय देशातील संबंध आणखी चांगले होतील, अशी … Read more

कोरोना काळात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित

नाशिक : कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे त्याहूनही कठीण असे आहे. परंतु आंतरिक ऊर्जा असेल तर सर्वच प्रकारच्या ऊर्जा कशा आपोआप संचारतात याचा अनुभव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रूपाने संपूर्ण देशाने घेतला असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा … Read more

कंगनाच्या वक्‍तव्याला अनावश्‍यक महत्त्व – शरद पवार

मुंबई  – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावतने केलेल्या वक्‍तव्याला अनावश्‍यक महत्त्व दिले जात असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले. मात्र याप्रसंगी त्यांनी कंगना रणावतच्या नावाचा उल्लेख करणे टाळले. कंगनाच्या वक्‍तव्याला जनता गांभीर्याने घेत नाही. तसेच तिला या आठवड्यात मिळालेल्या धमक्‍यांनाही आपण गांभीर्याने घेत नसल्याचे पवार म्हणाले.  मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरबरोबर केल्यामुळे … Read more

संकटाच्या काळात लोकसेवेला महत्त्व : आ. रोहित पवार

आयुर्वेद महाविद्यालय येथील गुरू आनंद कोविड सेंटरला आ. पवार यांनी दिली भेट नगर (प्रतिनिधी) – संकटाच्या काळामध्ये लोकांच्या सेवेला अत्यंत महत्त्व आहे. आमदार संग्राम जगताप यांनी करोनाच्या संकटकाळात आयुर्वेद महाविद्यालय येथे करोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जेच्या सुविधा रुग्णांना देण्याचे काम केले आहे. आयुर्वेद कॉलेजला ऐतिहासिक वारसा आहे. या कॉलेजमध्ये गुरु आनंद कोविड सेंटरच्या माध्यमातून … Read more