Air India Penalty : एअर इंडियाला झटका; उड्डाणांमध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे DGCA ने ठोठावला मोठा दंड

Air India Penalty : देशातील मोठी हवाई वाहतूक करणारी कंपनी एअर इंडियाला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मोठा झटका दिला आहे. कारण कंपनीला सुरक्षेच्या कारणास्तव मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. एअर इंडियाच्या उड्डाणांमध्ये सुरक्षा नियमांचे सातत्याने उल्लंघन होत असल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअरलाइनवर कडक कारवाई केली आहे. DGCA ने एअर इंडियाला उड्डाण सुरक्षा नियमांचे … Read more

कर्नाटक: ‘टिपू सुलतान विरुद्ध सावरकर’ पोस्टरवरून वाद; शिवमोग्गा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

नवी दिल्ली : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे दोन गटांमध्ये चांगलीच हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवमोग्गा शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, हा गोंधळ टिपू सुलतान विरुद्ध स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावावरून … Read more

“करोना रुग्णवाढ कायम राहिली तर राज्यात निर्बंध लागणार?”; मंत्री अस्लम शेख यांचा सावधानतेचा इशारा

pune district corona updates

मुंबई : राज्यात सध्या करोना रुग्णसंख्येत हळूहळू  वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्कचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन केल्यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी करोना रुग्ण वाढल्याने राज्यात पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता आहे असे म्हटले आहे. राज्यातील करोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. … Read more

‘या’ राज्यात आता जबरदस्तीने धर्मांतर केल्यास जप्त होणार संपूर्ण संपत्ती अन्…

लखनऊ: देशात जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या काही घटना आता उघड होताना दिसून येत आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात तब्ब्ल एक हजार लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार खडबडून जागे झाले आहे. जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी योगी सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यात जबरदस्तीने धर्मांतर करणाऱ्यांना रासूका म्हणजेच … Read more

घरी रहा सुरक्षित रहा! ‘या’ राज्यात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन; वाचा काय सुरु, काय बंद राहणार ?

हैदराबाद : तेलंगणातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी, मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन लावण्यावर निर्णय झाला त्यानुसार तेलंगणा राज्यात आज सकाळी दहा वाजल्यापासून लॉकडाऊन लागू होणार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही घोषणा केली. तेलंगणातील लॉकडाऊन हा तब्बल दहा दिवसांचा म्हणजे 21 मे पर्यंत लागू असणार आहे. राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असली तरी दारुविक्री मात्र मर्यादित … Read more

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी ; रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी लागू

लातूर : मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. त्यामुळे इथे कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. दरम्यान, आता लातूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि उदगीर, औसा, निलंगा तसेच अहमदपूर नगरपालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. आजपासून ते पुढील आदेश येईपर्यंत रात्री 11 … Read more

अग्रलेख : कुचेष्टा नको; स्वागत व्हावे!

महाराष्ट्र सरकारने नवीन करोना व्हायरसच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठीची उपाययोजना सुरू केली आहे. त्यासाठी आजपासून राज्यातील सर्व महापालिका हद्दीत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जागरूकतेबद्दल महाराष्ट्र सरकारचे कौतुक व्हायला हवे असताना प्रत्यक्षात मात्र या निर्णयाचा विरोध आणि टिंगलटवाळी सुरू करण्यात आली आहे, ती दुर्दैवी आहे.  “थंडी इटलीत आणि स्वेटर परभणीत’ अशा स्वरूपाच्या म्हणींचा वापर … Read more

#COVID19 : वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र दिल्लीत कोरोना रूग्णांची संख्या हाता बाहेर जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाने 131 रूग्णांचा बळी घेतला ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. कोरोनामुळे या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दिल्ली सरकारने कठोर पावलं उचलली असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद … Read more

दिवाळीत तुमच्यावर कोणतीही आणीबाणी लादणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात सणासुदीच्या तोंडावर सरकारकडून कोणते नवे पाऊल उचलण्यात येणार का या प्रश्नाकडे सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे.दिवाळीत तुमच्यावर कोणतीही आणीबाणी मी लादणार नाही. दिवाळीचा सण आपण सगळ्यांनी नक्की साजरा केला पाहिजे मात्र प्रदूषण पसरवणारे फटाके वाजवणं टाळा. फटाक्यांवर बंदी घालायची का? … Read more

राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे

sanjay raut angry statement

मुंबई :  देशातील सर्वाधित कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तर दुसरीकडे  राज्याच्या राजकारणामध्ये मात्र वेगळीच खलबतं चालली असल्याचे चित्र आहे. विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. याविषयी सर्वात महत्वाचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. विरोधकांनी … Read more