“चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणार” ; आता MIM ची खेळी, कोणाला देणार पाठिंबा ? वाचा

Imtiyaz Jaleel on loksabha ।

Imtiyaz Jaleel on loksabha । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जागावाटपावरून  सर्वच पक्षात मतभेत होताना दिसतायेत. त्यातच आता राज्यातील आणखी एक महत्वाचा पक्ष ‘एमआयएम’ने मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएम इतर पक्षातील चांगल्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, अशी घोषणा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलीय. त्यांच्या या घोषणेमुळे निवडणुकीत … Read more

राज्यात पुन्हा पुन्हा ‘जय मीम, जय भीम’ पॅटर्न….? ; इम्तियाज जलील म्हणाले,”प्रकाश आंबेडकरांच्या युतीसाठी आमची…”

Imtiyaz Jaleel ।

Imtiyaz Jaleel । लोकसभा निवडणुका लागल्या आणि राज्याच्या राजकारणात उलटफेर होण्यास सुरुवात झाली. त्यातच नवनवीन समीकरणं जुळण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. दरम्यान, 2019 प्रमाणे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती होणार असल्याची परिस्थिती निर्माण झालीय. कारण प्रकाश आंबेडकरांच्या युतीसाठी आमची दारं आजही उघडी असल्याचे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. विशेष म्हणजे, प्रकाश … Read more

imtiyaz jaleel : इम्तियाज जलील यांनी शिंदे सरकारला दिला इशारा म्हणाले,’वंदे भारतच्या उद्घाटनाचं निमंत्रण नाही, तर दणका…’

imtiyaz jaleel  – वंदे भारत ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वंदे भारत ट्रेनमधील प्रवास हा रेल्वे प्रवाशांसाठी चांगला अनुभव ठरत आहे. अशात उद्या शनिवारी जालना येथून वंदे भारत रेल्वे धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.   औरंगाबाद से सांसद रहते हुए मैंने रेल और हवाई कनेक्टिविटी के … Read more

‘राज्यपाल चुकले, अध्यक्ष चुकले मग जबाबदारी का नाही?’; खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर – राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने निकाल आल्यानंतर राज्यातील शिंदे फडणवीस सरकार कायम राहणार आहे. मात्र असे असले तरी सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षातील प्रक्रियेत राज्यपाल विधानसभा अध्यक्षांचे निर्णय चुकल्यावरुन त्यांना फटकारले आहे. असे असतानाही सोळा आमदारांच्या पात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडेच सोपवण्यात आला आहे, यावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. … Read more

“…तर यापेक्षा मोठं आंदोलन उभं करू…”; इम्तियाज जलील यांनी दिला उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा

संभाजीनगर : राज्यात सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून मोठा वाद सुरु झाला आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने शहरात आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून सुरु असलेले आंदोलन मागे घेण्यात यावे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेला … Read more

‘छत्रपती संभाजीनगर’ नावाला विरोध, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अनेकजण बसले उपोषणाला

औरंगाबाद – औरंगाबाद शहराचे नामांतरण झाले असून छत्रपती संभाजीनगर असे नवीन नाव ठेवण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संमतीने हा निर्णय गेल्या आठवड्यात घेण्यात आला; मात्र आता या नामांतराला विरोध होत असून औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेकजण आंदोलन करत आहेत. इम्तीयाज जलील हे देखील या आंदोलनात सहभागी झाले असून येथे आता औरंगाबाद हेच नाव राहू … Read more

‘मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज नगर करा’; इम्तियाज जलील यांचं मोठं व्यक्तव्य

मुंबई – औरंगाबादचे नाव “छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे “धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्हांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्कामोर्तब करण्यात आले. यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार देखील मानले आहेत. तर, दुसरीकडे एमआयएमचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी या मुद्द्यावरून राज्यसरकारवर … Read more

औरंगजेबाबद्दल एवढा तुम्हाला पुळका असण्याचं कारण काय?

मुंबई – औरंगाबादचे नाव “छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे “धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्हांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्कामोर्तब करण्यात आले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाने याचे श्रेय स्वःताह घेत भाजपसह शिंदे गटावर टीका केली … Read more

राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी भाजप, एमआयएम आक्रमक

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाचे सावट गडद होत असतानाच भाजप व एमआयएमने राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २४ मार्च रोजी संपूर्ण लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानंतरच्या टप्प्यांमध्ये सरकारने खबरदारी बाळगत बहुतांश … Read more