“हर घर तिरंगा’ अभियान “हर घर संविधान’शिवाय अपूर्ण ! डॉ. बाबा आढाव यांचे मत : मार्केट यार्डातील बाजार घटकांची बैठक
प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना निश्चितपणे “हर घर तिरंगा’ लावला पाहिजे; परंतु त्याचबरोबर भारतीय संविधानदेखील आपल्या सर्वांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून केंद्र शासनाने घोषित केलेली “हर घर तिरंगा’ ही घोषणा “हर घर संविधाना’शिवाय अपूर्ण ठरणार आहे, अशी भावना ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली. … Read more