पाकिस्तनाला भारताची भीती; सीमेजवळ हवाई गस्त वाढवली
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्तक झाला आहे. भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होण्याची चिंता पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळेच पाकिस्तानने सीमेजवळ हवाई गस्त वाढवली आहे. एका संकेतस्थळाने याविषयी वृत्त दिले आहे. हंदवाडा दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सच्या हवाई कसरती सुरु होत्या. भारताला याबद्दल माहिती होती. हंदवाडा चकमकीमध्ये कर्नल, मेजरसह … Read more