“दिल्लीत मोदी शपथ घेत होते आणि जम्मूमध्ये दहशतवादी…”; संजय राऊतांची टीका

Jammu & Kashmir Terrorist Attack |

Jammu & Kashmir Terrorist Attack |  जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला. यात 10 जण ठार झाले, तर 33 जण जखमी झाले. रियासी जिल्ह्यातील शिवखोडी येथे जात असताना बसवर बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यांनी हल्‍ला केला. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या हल्ल्याची … Read more

पुणे जिल्हा : पाच वर्षांत विकासात भारताचा क्रमांक वरचा असेल -आशोक टेकवडे

सासवडला मोदींच्या शपथविधीचे थेट प्रेक्षपण सासवड –  भारताची अर्थव्यवस्था आज जगामध्ये मोठी अर्थव्यवस्था आहे. त्या भारत देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांनी अतिशय सक्षमतेने पुढे नेले आहे. पाच वर्षांमध्ये तुमच्या माझ्या भारताचा क्रमांक हा विकासामध्ये आणि जे काही प्रगतिशील राष्ट्र आहे. त्याच्यामध्ये निश्चितपण हा वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी मोदी हे तिसरा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहे, … Read more

नव्या संरक्षण मंत्र्यांसमोर आव्हानांचा डोंगर; चीनच्या आक्रमकपणाला निर्बंध घालणे आवश्यक

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ अल्पावधीत सुरू होणार आहे. एनडीए 3.0 मध्ये यावेळी संरक्षण मंत्रीपद कोणाला मिळणार याकडे संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक लक्ष ठेवून आहेत. नवे संरक्षण मंत्री मंगळवार, 11 जूनपर्यंत पदभार स्वीकारतील. परंतु त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये इंटिग्रेटेड थिएटर कमांड, एलएसी, चीनी घुसखोरी आणि … Read more

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ‘या’ देशांचे प्रमुख राहणार उपस्थित

Modi Oath Taking Ceremony ।

Modi Oath Taking Ceremony । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी उद्या शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळ्याला जगातील अनेक देशांचे नेते  उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे दोघेही उद्या दिल्लीला पोहचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी  … Read more

चीननंतर भारत कॅनडासाठी धोकादायक; उच्चस्तरीय समितीने केला गंभीर आरोप

टोरांटो – गेल्या काही काळात भारत आणि कॅनडा संबंधांत काहीशी कटुता निर्माण झाली असताना त्या देशातील एका समितीने असा गंभीर आरोप केला आहे चीननंतर भारत हा देश कॅनडासाठी सगळ्यांत धोकादायक आहे. तर कॅनडाच्या पंतप्रधानांनीही त्यांच्या देशात इतर देशांच्या होत असलेल्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त केली आहे. कॅनडाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर विषयक संसदीय समितीने हा अहवाल … Read more

ISSF World Cup 2024 : वर्ल्डकप नेमबाजीत भारताच्या ‘सरबजोत सिंग’चा सुवर्णवेध….

ISSF World Cup 2024 (Sarabjot Singh) : भारतीय नेमबाज सरबजोत सिंगने गुरुवारी म्युनिक, जर्मनी येथे आयएसएसएफ (ISSF) विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. सरबजोत सिंगने अंतिम फेरीत 242.7 गुण मिळवत सुवर्णपदक जिंकले. चीनच्या पीपल्स रिपब्लिकच्या शुइहांग बु याने 242.5 गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर जर्मनीच्या रॉबिन वॉल्टरने 220 गुणांसह कांस्यपदक जिंकले. … Read more

युपी, एमपी, झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता; राजस्थानमध्ये धुळीच्या वादळाचा इशारा

नवी दिल्ली – मान्सूनने देशाचा दक्षिण भाग व्यापला आहे. ६ जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. यासह मान्सूनने अर्धा तेलंगणा आणि जवळपास संपूर्ण आंध्र प्रदेश व्यापला. मुसळधार पावसामुळे तामिळनाडूतील अनेक भागात पूर आला आहे. ईशान्येकडील राज्यांमध्येही मान्सूनचा पाऊस पडत आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि झारखंडमध्ये आज विविध … Read more

Biopharmaceutical Alliance : भारतासह ‘या’ 5 देशांची बायोफार्मास्युटिकल आघाडी स्थापन…

सिंगापूर – बायोफार्मास्युटिकल क्षेत्रात पुरवठा शृंखला तयार करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्यासाठी आघाडी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून दक्षिण कोरिया, भारत, अमेरिका, जपान आणि युरोपियन संघ एकत्र आले आहेत. सॅन दिएगो येथे जगातील सर्वात मोठे बायोफार्मास्युटिकल प्रदर्शन बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन-२०२४ भरले आहे. त्यादरम्यान बायोफार्मास्युटिकल अलायन्सची उद्घाटन बैठक झाली. सहभागी देशांमधील सरकारी अधिकारी तसेच बायो आणि फार्मास्युटिकल कंपन्यांचे … Read more

‘चंद्राबाबू नायडू अन् नितीश कुमार यांच्या मनात…’ ; संजय सिंह यांचे मोठे वक्तव्य

Sanjay Singh on PM Modi ।

Sanjay Singh on PM Modi । लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने लागले असले, तरी पक्ष जो दावा करत होता तेवढा मोठा विजय मिळवू शकला नाही. त्याचबरोबर विरोधकांची कामगिरी मागच्या वेळच्या तुलनेत खूपच चांगली झाली आहे. यावरून विरोधक सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांचे वक्तव्यही समोर आले आहे. … Read more

तुम्हाला माहिती आहेत का भारतातील ‘ही’ सात श्रीमंत मंदिरं ; पहिल्या क्रमांकावर आहे ‘हे’ मंदिर

Rich temples । केरळातील पद्मनाभ स्वामी मंदिर ते जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णव देवी पर्यंत भारतातील अनेक मंदिरांकडे प्रचंड धनसंपत्ती साठलेली आहे. भारतातील अशा सात मंदिरांविषयी… भारताला मोठा सांस्कृतिक अध्यात्मिक आणि बहुविधतेचा वारसा लाभलेला आहे. देशभरात सुमारे छोटे-मोठे मिळून पाच लाख मंदिरे आहेत. त्यावरूनच भारतातील धार्मिक महत्त्व आणि प्रथा-परंपरांचे महत्व कळून येते. मंदिरांच्या रूपाने उभे असलेली ही … Read more