‘मतमोजणी’च्यावेळी ‘इंडिया’ आघाडी दक्ष राहणार
चेन्नई – उद्या होणाऱ्या मतमोजणीच्या प्रक्रियेत इंडिया आघाडीचे सर्वच पक्ष अतिशय दक्ष राहणार आहेत असे द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते आरएस भारती यांनी म्हटले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाचा अंदाज वर्तवणारा एक्झिट पोल म्हणजे एक भूलथाप आहे आणि ते केवळ मोदी सर्वेक्षण आहे असेही त्यांनी म्हटले आहे. एक्झिट पोल केवळ काही तासांसाठी अस्तित्वात … Read more