INDW vs ENGW 3rd T20 : तिसरा टी-20 सामना जिंकून भारताने व्हाईटवॉश टाळला…

INDW vs ENGW 3rd T20I : भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील तीन सामन्यांची T20 मालिका रविवारी (10 डिसेंबर) संपली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने पाच विकेट्स राखून विजय मिळवला. अशाप्रकारे इंग्लंडने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मागील दोन सामन्यात पराभव पत्करला होता. टीम इंडियाने हा सामना जिंकून … Read more