कर्करोग रुग्णांत वाढ होण्याची शक्यता

पुणे – भारतातील प्रत्येक ९ व्यक्तींमागे एकाला कर्करोगाचा (कॅन्सर) धोका आहे. त्यामुळे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) ने २०२५ पर्यंत कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये १२.७ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. वेळेत निदान, तात्काळ उपचार यासह पौष्टिक आहार, व्यायाम, ताणतणाव नियंत्रण यामुळे कर्करोग रोखता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि ग्लोबोकॅनच्या 2020 च्या डेटानुसार महिलांमध्ये … Read more