भारतीय मुस्लिमांना हिंदूंप्रमाणे मिळणारे हक्क कायम राहणार; केंद्रीय गृह मंत्रालयाची ग्वाही
नवी दिल्ली – भारतीय मुस्लिमांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविषयी (सीएए) कुठलीही चिंता बाळगू नये. त्यांचे नागरिकत्व त्या कायद्यामुळे बिल्कूल प्रभावित होणार नाही. त्यांना हिंदूंप्रमाणे मिळणारे समान हक्क कायम राहतील, अशी ग्वाही केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दिली. केंद्र सरकारने सोमवारी सीएएची अधिसूचना जारी केली. त्यानंतर त्या कायद्याविषयी मुस्लिम समाजातील काही घटकांकडून, विद्यार्थ्यांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. … Read more