भारतीय मुस्लिमांना हिंदूंप्रमाणे मिळणारे हक्क कायम राहणार; केंद्रीय गृह मंत्रालयाची ग्वाही

नवी दिल्ली – भारतीय मुस्लिमांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविषयी (सीएए) कुठलीही चिंता बाळगू नये. त्यांचे नागरिकत्व त्या कायद्यामुळे बिल्कूल प्रभावित होणार नाही. त्यांना हिंदूंप्रमाणे मिळणारे समान हक्क कायम राहतील, अशी ग्वाही केंद्रीय गृह मंत्रालयाने मंगळवारी दिली. केंद्र सरकारने सोमवारी सीएएची अधिसूचना जारी केली. त्यानंतर त्या कायद्याविषयी मुस्लिम समाजातील काही घटकांकडून, विद्यार्थ्यांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे. … Read more

रामलल्ला प्राणप्रतिष्ठाबाबत ओवेसी म्हणाले – ‘मुस्लिमांनी 500 वर्षे नमाज अदा केली, बाबरी मशीद पद्धतशीरपणे त्यांच्याकडून हिसकावून घेतली’

Ram Mandir Opening: अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. त्यापूर्वी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांकडून पद्धतशीरपणे बाबरी मशीद हिसकावल्याचा आरोप केला आहे. ओवेसी म्हणाले, “बाबरी मशीद भारतीय मुस्लिमांकडून पद्धतशीरपणे हिसकावून घेण्यात आलीय, मुस्लिम तेथे 500 वर्षे नमाज अदा करत होते. जेव्हा कॅंग्रेसचे जीबी पंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा … Read more

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

 मुंबई – गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पाडवा मेळावा घेतला. जनतेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याबद्दल गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचे कौतुक केले. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात हा मेळावा पार पडला. आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे म्हणाले,’मला जावेद अख्तर आणि आणखी बरेच … Read more

अल कायदाकडून धमकी; “अयोध्येतील राम मंदिर उद्धवस्त करुन, त्या जागी पुन्हा बाबरी मशीद बांधणार”

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या बहुप्रतिक्षीत प्रभू श्रीराम मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गजवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात आंतरराष्ट्रीय जिहादी गटाने शपथ घेऊन, ‘अल कायदा राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधेल.’ अशी थेट धकमीच दिली आहे. दहशहतवाद्यांच्या या धकमीसोबतच  जिहादी फीडने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर … Read more

बॉलिवूडचा खान म्हणतोय मुस्लीमांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश

मुंबई – सध्या जागतिक विश्वात अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यावर चर्चा आणि मत मतांतरे सुरु आहेत. त्यात काही आपले मत नोंदवित आहेत. अश्यातच अफगाणीस्तानसारख्या मुस्लीम धर्मीय देशात मुस्लीम जनताच भयभीत आहे असे चित्र आहे. या सगळ्या परिस्थितीबाबत अभिनेता कमाल खान यानं आपलं मत मांडले आहे.  अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं ताबा घेतल्यानंतर अफगाणी नागरिक मोठ्या प्रमाणात पलायन करतायत. अनेक … Read more

मुस्लीमांसाठी भारत स्वर्ग- नक्वी

नवी दिल्ली : देशभरात सुरु असणारे एकंदर धार्मिक वाद आणि धर्माच्या राजकारणावरुन काही अंशी दिसणारा असंतोष या साऱ्यामध्येच आता एका केंद्रीय मंत्रीमहोदयांचं वक्तव्य लक्ष वेधून जात आहे. अल्पसंख्यांक आणि मुस्लिम धर्मीयांसाठी भारत जणू स्वर्गच आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी केलं आहे. एप्रिलपासून रमजानचा पवित्र महिना सुरु होत आहे. या परिस्थितीमध्ये कोरोनाची … Read more

भारतीय मुस्लीमांचे “ईज ऑफ डुईंग हज’चे स्वप्न सरकारकडून साकार

अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी नवी दिल्ली : हज यात्रा प्रक्रिया भारतात 100 टक्के डिजिटल/ऑनलाईन करण्यामुळे भारतीय मुस्लिम समुदायाचे “ईज ऑफ डुईंग हज’ हे स्वप्न साकार झाल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज मुंबईत सांगितले. हज 2020 साठी प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. हज यात्रेसाठीची प्रक्रिया 100 टक्के डिजिटल, केल्यामुळे मध्यस्थांचे … Read more