7 महिन्यांपासून चीनमध्ये अडकलेले 23 भारतीय खलाशी परतले

मुंबई – चीनमधील बंदरामध्ये गेल्या 7 महिन्यांपासून जहाजावर अडकून पडलेले 23 भारतीय खलाशी आज मायदेशी परतले. कोचीन विमानतळावर हे सर्व खलाशी परत आले, असे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. करोनाच्या साथीमुळे चीनमध्ये प्रतिबंधक उपाययोजना लागू करण्यात आल्याने एमव्ही जग आनंद या जहाजाला गेल्या वर्षी 13 जूनपासून चीनमधील जिंगतांग बेटावरच नांगर टाकून थांबावे लागले होते. जहाजावरील … Read more