भारत करणार पाकिस्तानचे पाणी बंद, सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी सरकारने बजावली नोटीस ?

नवी दिल्ली – पाकिस्तानवरील संकटाचे शुक्लकाष्ट काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. कारण आर्थिक संकट आणि महागाई यात खंगून निघालेल्या पाकिस्तानवर आता आणखी एक संकट ओढवले आहे. भारत सरकारने सप्टेंबर 1960 च्या सिंधू जल करार (IWT) मध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावल्याचे वृत्त समोर आले आहे. यामध्ये भारत सरकारने म्हटले आहे की पाकिस्तानच्या चुकीच्या कृतींचा … Read more