खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

मुंबई : खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करून जर कुणी राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. याविरोधात अन्न व औषध विभागाची मोहीम अधिक तीव्र करण्याबरोबरच खाद्यतेलांसह अन्नात भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये खाद्य तेलांमध्ये … Read more

यापुढील प्रत्येक आंदोलने तीव्र करा – राजू शेट्टी

कोल्हापूर(प्रतिनिधी) – अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त किसान मोर्चेच्यावतीने सुरू असलेल्या देशभरातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्याबरोबर राज्य सरकारने लाॅकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचे घरगुती व शेती पंपाचे वीज बिल माफ करावे याकरिता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम , जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा … Read more