काय सांगता… दोन वर्षांत खरंच इंटरनेट संपणार? जाणून घ्या, यामागचे कारण आणि का झाली जगभरात चर्चेला सुरुवात…

मुंबई – इंटरनेट ही सध्या लोकांची गरज बनली आहे. लोक बहुतेक कामांसाठी इंटरनेट वापरत आहेत. यामुळे जगात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या भारतात 800 दशलक्षाहून अधिक लोक इंटरनेट वापरत आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की इंटरनेट कधी संपेलही ? सन … Read more