हरियाणात नूह मध्ये पुन्हा इंटरनेट बंद ! काय आहे नेमकं कारण? वाचा…

चंदीगड – हरियाणात हिंसाचार ग्रस्त नूह मध्ये हरियाणा सरकारने आज पासून 28 ऑगस्ट पर्यंत इंटरनेट सेवा आणि बल्क एसएमएस सेवा बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. येत्या सोमवारी हिंदुत्ववादी संघटनांतर्फे एक शोभा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून ही उपाययोजना करण्यात आली आहे. सोशल मिडीयाचा वापर करून कोणी अफवा पसरवून वातावरण खराब … Read more

काय सांगता… दोन वर्षांत खरंच इंटरनेट संपणार? जाणून घ्या, यामागचे कारण आणि का झाली जगभरात चर्चेला सुरुवात…

मुंबई – इंटरनेट ही सध्या लोकांची गरज बनली आहे. लोक बहुतेक कामांसाठी इंटरनेट वापरत आहेत. यामुळे जगात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, सध्या भारतात 800 दशलक्षाहून अधिक लोक इंटरनेट वापरत आहेत. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे की इंटरनेट कधी संपेलही ? सन … Read more