मोठी बातमी! मोदी सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या ‘या’ विधानामुळे चर्चेला उधाण

नवी दिल्ली : देशात केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायदे मागे घेण्यासाठी तब्बल १ वर्ष देशाच्या वर शेतकऱ्यांनी आंदोलन करून हे कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडले. मात्र असे घडले असले तरी आता पुन्हा एकदा देशात तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी आता मोठे  विधान केले आहे. यात त्यांनी हे तीनही कृषी कायदे … Read more

#Video : केंद्र सरकारने सादर केलेलं 102 वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं – विनायक राऊत

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने सादर केलेलं 102वं घटना दुरुस्ती विधेयक अपुरं आहे. मराठा समाजापासून गुर्जरपर्यंत आरक्षण देण्यासाठी 102 वं घटना दुरुस्ती विधेयकात काय तरतूद केली हे सांगा आम्हाला? समाजासमाजाला डोकं फोडण्याची संधी या विधेयकानं दिल्याचं कुणी म्हटलं तर चूक असेल काय? मायबाप सरकार न्याय द्या. पण भांडणं लावू नका. – विनायक राऊत (शिवसेना, खासदार … Read more

मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी ‘बेस्ट’

-बेस्टच्या 26 एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई : शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमात टाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या पर्यावरणपूरक 26 एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या बस ताफ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. नरिमन पॅाईंट येथे आयोजित … Read more

दसऱ्याच्या अगोदर नवे पॅकेज जाहीर होणार

गरिबासाठी रोख रक्‍कम चालू राहणार; मोठे पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार  नवी दिल्ली – सरकार करोनावर लस आल्यानंतर दुसरे पॅकेज जाहीर करण्याची शक्‍यता होती. मात्र, पहिल्या तिमाहीतील विकासदर उणे 23.9 टक्‍क्‍यांवर कोसळल्यानंतर आता दसऱ्याच्या अगोदरच दुसरे पॅकेज जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मार्च महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरीब कल्याण योजना आणि भारत आत्मनिर्भर योजना … Read more

कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयके सादर

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या संबंधातील तीन विधेयके सादर केली. ही विधेयके सादर करताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, या विधेयकांच्या तरतुदींमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल आणि कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. मात्र, या विधेयकांमुळे सध्याची किमान आधारभूत किंमत जारी करण्याची पद्धत रद्द होणार नाही, … Read more

दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून नवीन योजना आणणार

पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांची माहिती मुंबई : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून दूध उत्पादकांसाठी राज्य शासन नवीन योजना घेऊन येणार असल्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते … Read more